
Special Report | जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार; पहाटे 5च्या दरम्यान ट्रेनमध्ये काय घडलं?
सोमवारी संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणारी घटना घडली. जयपूर एक्सप्रेस ही ट्रेन मुंबईकडे येत होती. पहाटे पाचच्या सुमारास ट्रेन वापी आणि पालघरच्यामध्ये असताना हत्याकांड घडला.
मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | सोमवारी संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणारी घटना घडली. जयपूर एक्सप्रेस ही ट्रेन मुंबईकडे येत होती. पहाटे पाचच्या सुमारास ट्रेन वापी आणि पालघरच्यामध्ये असताना हत्याकांड घडला. आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला? त्यामागचं कारण काय? नेमकं काय घडलं होतं? प्रवाशांवर गोळ्या का झाडल्या? यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 01, 2023 8:45 AM
Related Video
बायको बायसेक्शुअल असल्याचे कळताच... गौरव खन्नाची प्रतिक्रिया काय होती?
प्रशासनात उलटफेर; 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?
कामावरून घरी जाताना पेट्रोल पंपावर थांबला अन्..; अभिनेत्याचं निधन
'लॉकअप'मध्ये बंदूक घेऊन पोचला गोविंदा ? पत्नी सुनिताला पाहून..
Maharashtra News LIVE : पावसाचा जोर ओसरला, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या