
Special Report | जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाडा पाण्यात? नेमकं वास्तव काय?
पावसामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या पुरस्थितीला देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही योजना जबाबदार असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे हा दावा करणे म्हणजे हस्यापस्पद आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिलीय.
मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात पुरस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यातील सर्व नद्या तुडूंब भरल्या आहेत. तसेच या पावसामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या पुरस्थितीला देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही योजना जबाबदार असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे हा दावा करणे म्हणजे हस्यापस्पद आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिलीय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
जिथे पंतप्रधान मोदी विकत होते चहा, आता तिथे नवीन दुकान काय? एकच चर्चा
तुमसे ना हो पायेगा आंदोलनावरुन फडणवीसांनी ठाकरेंना मनाला लागेल असं...
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
40 पैसे दिल्याने मरणार नाही, सरकार टॅक्सशिवाय चालणार नाही, UPI शुल्क
जळगावात इलेक्ट्रिक वाहनावर बाप्पा : जय जगदंबा मंडळातर्फे पर्यावरणपूरक संदेश
दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केरळच्या पारंपारिक वाद्याचं वादन
अंधेरी पांचाळ परिवार : 50 वर्षांची पर्यावरणपूरक गणपती प्रतिष्ठापना परंपरा कायम
हरणांची पाण्यासाठी वणवण, पावसाअभावी दुष्काळाचं भीषण चित्र
लातूर निवळी इथं बैल गाड्यांची शर्यत