कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानीची पंचगंगा परिक्रमा यात्रा आयोजित केली आहे. राजू शेट्टी हे आता जलसमाधी आंदोलन करणार आहेत.