AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेरोजगारी आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण धक्कादायक, केंद्र सरकारने सादर केली मागील तीन वर्षांची आकडेवारी

केंद्र सरकारने सादर केलेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये 4970, 2019 मध्ये 5908 आणि 2020 मध्ये 5213 जणांनी कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या केली आहे.

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 9:33 PM
Share
देशात बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरी यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्येची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना  केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.

देशात बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरी यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्येची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.

1 / 5
नित्यानंद राय यांनी देलेल्या माहितीनुसार बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे 2018 मध्ये  4970,  2019 मध्ये 5908 आणि 2020  मध्ये 5213 जणांनी आत्महत्या केल्या. 2020  मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

नित्यानंद राय यांनी देलेल्या माहितीनुसार बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे 2018 मध्ये 4970, 2019 मध्ये 5908 आणि 2020 मध्ये 5213 जणांनी आत्महत्या केल्या. 2020 मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

2 / 5
केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये बेरोजगारीमुळे 9140 जणांनी आत्महत्या केली आहे. तर 6,091 लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जामुळे आत्महत्या केली आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये बेरोजगारीमुळे 9140 जणांनी आत्महत्या केली आहे. तर 6,091 लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जामुळे आत्महत्या केली आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

3 / 5
पुढे बोलताना नित्यानंद राय यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे 2020 मध्ये अनेकांचा रोजगार गेला. याच काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले.

पुढे बोलताना नित्यानंद राय यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे 2020 मध्ये अनेकांचा रोजगार गेला. याच काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले.

4 / 5
बेरोजगारी ही देशापुढी सर्वात मोठी समस्या आहे, विविध क्षेत्रातील रोजगार वाढून बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी सरकार काही अत्यावश्यक पाऊले उचलत असल्याची माहिती देखील यावेळी राय यांनी दिली.

बेरोजगारी ही देशापुढी सर्वात मोठी समस्या आहे, विविध क्षेत्रातील रोजगार वाढून बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी सरकार काही अत्यावश्यक पाऊले उचलत असल्याची माहिती देखील यावेळी राय यांनी दिली.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.