AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेरोजगारी आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण धक्कादायक, केंद्र सरकारने सादर केली मागील तीन वर्षांची आकडेवारी

केंद्र सरकारने सादर केलेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये 4970, 2019 मध्ये 5908 आणि 2020 मध्ये 5213 जणांनी कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या केली आहे.

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 9:33 PM
Share
देशात बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरी यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्येची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना  केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.

देशात बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरी यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्येची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.

1 / 5
नित्यानंद राय यांनी देलेल्या माहितीनुसार बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे 2018 मध्ये  4970,  2019 मध्ये 5908 आणि 2020  मध्ये 5213 जणांनी आत्महत्या केल्या. 2020  मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

नित्यानंद राय यांनी देलेल्या माहितीनुसार बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे 2018 मध्ये 4970, 2019 मध्ये 5908 आणि 2020 मध्ये 5213 जणांनी आत्महत्या केल्या. 2020 मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

2 / 5
केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये बेरोजगारीमुळे 9140 जणांनी आत्महत्या केली आहे. तर 6,091 लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जामुळे आत्महत्या केली आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये बेरोजगारीमुळे 9140 जणांनी आत्महत्या केली आहे. तर 6,091 लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जामुळे आत्महत्या केली आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

3 / 5
पुढे बोलताना नित्यानंद राय यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे 2020 मध्ये अनेकांचा रोजगार गेला. याच काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले.

पुढे बोलताना नित्यानंद राय यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे 2020 मध्ये अनेकांचा रोजगार गेला. याच काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले.

4 / 5
बेरोजगारी ही देशापुढी सर्वात मोठी समस्या आहे, विविध क्षेत्रातील रोजगार वाढून बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी सरकार काही अत्यावश्यक पाऊले उचलत असल्याची माहिती देखील यावेळी राय यांनी दिली.

बेरोजगारी ही देशापुढी सर्वात मोठी समस्या आहे, विविध क्षेत्रातील रोजगार वाढून बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी सरकार काही अत्यावश्यक पाऊले उचलत असल्याची माहिती देखील यावेळी राय यांनी दिली.

5 / 5
Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.