AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेरोजगारी आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण धक्कादायक, केंद्र सरकारने सादर केली मागील तीन वर्षांची आकडेवारी

केंद्र सरकारने सादर केलेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये 4970, 2019 मध्ये 5908 आणि 2020 मध्ये 5213 जणांनी कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या केली आहे.

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 9:33 PM
Share
देशात बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरी यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्येची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना  केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.

देशात बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरी यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्येची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.

1 / 5
नित्यानंद राय यांनी देलेल्या माहितीनुसार बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे 2018 मध्ये  4970,  2019 मध्ये 5908 आणि 2020  मध्ये 5213 जणांनी आत्महत्या केल्या. 2020  मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

नित्यानंद राय यांनी देलेल्या माहितीनुसार बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे 2018 मध्ये 4970, 2019 मध्ये 5908 आणि 2020 मध्ये 5213 जणांनी आत्महत्या केल्या. 2020 मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

2 / 5
केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये बेरोजगारीमुळे 9140 जणांनी आत्महत्या केली आहे. तर 6,091 लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जामुळे आत्महत्या केली आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये बेरोजगारीमुळे 9140 जणांनी आत्महत्या केली आहे. तर 6,091 लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जामुळे आत्महत्या केली आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

3 / 5
पुढे बोलताना नित्यानंद राय यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे 2020 मध्ये अनेकांचा रोजगार गेला. याच काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले.

पुढे बोलताना नित्यानंद राय यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे 2020 मध्ये अनेकांचा रोजगार गेला. याच काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले.

4 / 5
बेरोजगारी ही देशापुढी सर्वात मोठी समस्या आहे, विविध क्षेत्रातील रोजगार वाढून बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी सरकार काही अत्यावश्यक पाऊले उचलत असल्याची माहिती देखील यावेळी राय यांनी दिली.

बेरोजगारी ही देशापुढी सर्वात मोठी समस्या आहे, विविध क्षेत्रातील रोजगार वाढून बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी सरकार काही अत्यावश्यक पाऊले उचलत असल्याची माहिती देखील यावेळी राय यांनी दिली.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली