AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : अभिनेत्री गौरी प्रधानचा 44 वा वाढदिवस, जाणून घ्या कसं जुळलं हितेन तेजवानीसोबत सूत

मालिकेत काम करत असताना या हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हितेनचं हे दुसरं लग्न होतं. (Birthday Special: Actress Gauri Pradhan's 44th Birthday, Read her love story with Hiten Tejwani)

| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 10:28 AM
Share
आज टीव्हीची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री गौरी प्रधानचा वाढदिवस आहे. ती आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. गौरी सुरुवातीपासूनच तिच्या लव्ह लाईफबद्दल बरीच चर्चेत आहे. तिने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हितेन तेजवानीशी लग्न केलं आहे. या टीव्ही जोडप्याची लव्हस्टोरी टीव्हीच्या प्रसिद्ध लव्हस्टोरींपैकी एक आहे.

आज टीव्हीची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री गौरी प्रधानचा वाढदिवस आहे. ती आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. गौरी सुरुवातीपासूनच तिच्या लव्ह लाईफबद्दल बरीच चर्चेत आहे. तिने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हितेन तेजवानीशी लग्न केलं आहे. या टीव्ही जोडप्याची लव्हस्टोरी टीव्हीच्या प्रसिद्ध लव्हस्टोरींपैकी एक आहे.

1 / 5
गौरी प्रधान आणि हितेन तेजवानी या जोडीने 2004 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. गौरी महाराष्ट्रीय कुटुंबातून आहे आणि हितेन हा सिंधी आहे. 2009 मध्ये, या जोडप्याला दोन जुळे झालेत, ज्यांचं नाव त्यांनी नेवान आणि कात्या ठेवलं.

गौरी प्रधान आणि हितेन तेजवानी या जोडीने 2004 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. गौरी महाराष्ट्रीय कुटुंबातून आहे आणि हितेन हा सिंधी आहे. 2009 मध्ये, या जोडप्याला दोन जुळे झालेत, ज्यांचं नाव त्यांनी नेवान आणि कात्या ठेवलं.

2 / 5
खूप कमी लोकांना माहित आहे की हितेन आणि गौरी 1999 मध्ये विमानतळावर पहिल्यांदा भेटले होते. गौरी या पहिल्या भेटीतच हितेनच्या मनात बसली होती. या भेटीनंतर हे दोघं 6  महिन्यांपर्यंत एकमेकांशी बोलले नाहीत, त्यानंतर हे दोघं सिरियल ‘कुटुंब’च्या सेटवर एकमेकांना भेटले,  मात्र इथे आल्यानंतर दोघांमध्ये काही वेगळेपणा निर्माण झाला. या दोघांची जाहिरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर त्यांना टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

खूप कमी लोकांना माहित आहे की हितेन आणि गौरी 1999 मध्ये विमानतळावर पहिल्यांदा भेटले होते. गौरी या पहिल्या भेटीतच हितेनच्या मनात बसली होती. या भेटीनंतर हे दोघं 6 महिन्यांपर्यंत एकमेकांशी बोलले नाहीत, त्यानंतर हे दोघं सिरियल ‘कुटुंब’च्या सेटवर एकमेकांना भेटले, मात्र इथे आल्यानंतर दोघांमध्ये काही वेगळेपणा निर्माण झाला. या दोघांची जाहिरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर त्यांना टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

3 / 5
एकता कपूर सुरुवातीपासूनच नवीन चेहऱ्यांचा शोध घेत असते. ती या नवीन चेहऱ्यांना मालिकेत काम करण्याची संधी देखील देते. जेव्हा कुटुंब ही मालिका टीव्हीवर रिलीज झाली, तेव्हा ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या मालिकेनंतर, आपण ही जोडी 'घर एक मंदिर' आणि 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' यासह एकता कपूरच्या आणखी अनेक मालिकांमध्ये दिसली.

एकता कपूर सुरुवातीपासूनच नवीन चेहऱ्यांचा शोध घेत असते. ती या नवीन चेहऱ्यांना मालिकेत काम करण्याची संधी देखील देते. जेव्हा कुटुंब ही मालिका टीव्हीवर रिलीज झाली, तेव्हा ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या मालिकेनंतर, आपण ही जोडी 'घर एक मंदिर' आणि 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' यासह एकता कपूरच्या आणखी अनेक मालिकांमध्ये दिसली.

4 / 5
मालिकेत काम करत असताना या हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हितेनचं हे दुसरं लग्न होतं. हितेननं गौरीच्या आधी एका मुलीशी लग्न केलं होतं. त्याचं पहिलं लग्न हे घरच्यांच्या बळजबरीनं झालं असं म्हंटल्या जातं. हितेननं त्या मुलीला 11 महिन्यांनंतरच घटस्फोट दिला.

मालिकेत काम करत असताना या हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हितेनचं हे दुसरं लग्न होतं. हितेननं गौरीच्या आधी एका मुलीशी लग्न केलं होतं. त्याचं पहिलं लग्न हे घरच्यांच्या बळजबरीनं झालं असं म्हंटल्या जातं. हितेननं त्या मुलीला 11 महिन्यांनंतरच घटस्फोट दिला.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.