AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम हवाय?, मग ‘या’ पदार्थांचे सेवन आवश्य करा

Healthy foods: हवामानातील बदलामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जेवणाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आज आपण अशा पदार्थांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही पोटाच्या समस्यांपासून दूर राहू शकता.

| Updated on: Feb 16, 2022 | 12:53 AM
Share
केळी : बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

केळी : बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

1 / 5
 नारळ पाणी : बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

नारळ पाणी : बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

2 / 5
 दही आणि जिरे : पोट निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम स्रोत मानला जातो. उन्हाळ्यात तर तुम्ही नियमितपणे आहारात दह्याचा समावेश करू शकता. दही आणि जिऱ्याचे एकत्रित सेवन केल्यास तुमची पोटाच्या विविध समस्यांपासून सुटका होऊ शकते.

दही आणि जिरे : पोट निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम स्रोत मानला जातो. उन्हाळ्यात तर तुम्ही नियमितपणे आहारात दह्याचा समावेश करू शकता. दही आणि जिऱ्याचे एकत्रित सेवन केल्यास तुमची पोटाच्या विविध समस्यांपासून सुटका होऊ शकते.

3 / 5
 लिंबू पाणी : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहते. लिंबामध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

लिंबू पाणी : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहते. लिंबामध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

4 / 5
पपई : पपई पोटासाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला जर पोटाच्या काही समस्या असतील तर तुम्ही इतर फळे जास्त न खाता दिवसातून एकदा तरी पपई खावी. यामुळे तुमच्या पोटाशीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

पपई : पपई पोटासाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला जर पोटाच्या काही समस्या असतील तर तुम्ही इतर फळे जास्त न खाता दिवसातून एकदा तरी पपई खावी. यामुळे तुमच्या पोटाशीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.