AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम हवाय?, मग ‘या’ पदार्थांचे सेवन आवश्य करा

Healthy foods: हवामानातील बदलामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जेवणाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आज आपण अशा पदार्थांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही पोटाच्या समस्यांपासून दूर राहू शकता.

| Updated on: Feb 16, 2022 | 12:53 AM
Share
केळी : बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

केळी : बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

1 / 5
 नारळ पाणी : बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

नारळ पाणी : बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

2 / 5
 दही आणि जिरे : पोट निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम स्रोत मानला जातो. उन्हाळ्यात तर तुम्ही नियमितपणे आहारात दह्याचा समावेश करू शकता. दही आणि जिऱ्याचे एकत्रित सेवन केल्यास तुमची पोटाच्या विविध समस्यांपासून सुटका होऊ शकते.

दही आणि जिरे : पोट निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम स्रोत मानला जातो. उन्हाळ्यात तर तुम्ही नियमितपणे आहारात दह्याचा समावेश करू शकता. दही आणि जिऱ्याचे एकत्रित सेवन केल्यास तुमची पोटाच्या विविध समस्यांपासून सुटका होऊ शकते.

3 / 5
 लिंबू पाणी : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहते. लिंबामध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

लिंबू पाणी : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहते. लिंबामध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

4 / 5
पपई : पपई पोटासाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला जर पोटाच्या काही समस्या असतील तर तुम्ही इतर फळे जास्त न खाता दिवसातून एकदा तरी पपई खावी. यामुळे तुमच्या पोटाशीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

पपई : पपई पोटासाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला जर पोटाच्या काही समस्या असतील तर तुम्ही इतर फळे जास्त न खाता दिवसातून एकदा तरी पपई खावी. यामुळे तुमच्या पोटाशीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली