AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम हवाय?, मग ‘या’ पदार्थांचे सेवन आवश्य करा

Healthy foods: हवामानातील बदलामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जेवणाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आज आपण अशा पदार्थांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही पोटाच्या समस्यांपासून दूर राहू शकता.

| Updated on: Feb 16, 2022 | 12:53 AM
Share
केळी : बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

केळी : बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

1 / 5
 नारळ पाणी : बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

नारळ पाणी : बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

2 / 5
 दही आणि जिरे : पोट निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम स्रोत मानला जातो. उन्हाळ्यात तर तुम्ही नियमितपणे आहारात दह्याचा समावेश करू शकता. दही आणि जिऱ्याचे एकत्रित सेवन केल्यास तुमची पोटाच्या विविध समस्यांपासून सुटका होऊ शकते.

दही आणि जिरे : पोट निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम स्रोत मानला जातो. उन्हाळ्यात तर तुम्ही नियमितपणे आहारात दह्याचा समावेश करू शकता. दही आणि जिऱ्याचे एकत्रित सेवन केल्यास तुमची पोटाच्या विविध समस्यांपासून सुटका होऊ शकते.

3 / 5
 लिंबू पाणी : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहते. लिंबामध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

लिंबू पाणी : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहते. लिंबामध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

4 / 5
पपई : पपई पोटासाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला जर पोटाच्या काही समस्या असतील तर तुम्ही इतर फळे जास्त न खाता दिवसातून एकदा तरी पपई खावी. यामुळे तुमच्या पोटाशीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

पपई : पपई पोटासाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला जर पोटाच्या काही समस्या असतील तर तुम्ही इतर फळे जास्त न खाता दिवसातून एकदा तरी पपई खावी. यामुळे तुमच्या पोटाशीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.