Russia Ukraine War Photo: युद्धाच्या खाईतून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोदी सरकार काय करतंय? पहा ही फोटो स्टोरी

युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत युक्रेनमधील भारतीय दुतावास विद्यार्थ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे.

| Updated on: Mar 02, 2022 | 10:56 AM
 युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल सहा विमाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिली आहे. अद्यापही युक्रेनमध्ये 1377 विद्यार्थी अडकल्याचेही ते यावेळी म्हणाले.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल सहा विमाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिली आहे. अद्यापही युक्रेनमध्ये 1377 विद्यार्थी अडकल्याचेही ते यावेळी म्हणाले.

1 / 5
 ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे रोमानियामध्ये पोहोचले आहेत. त्यांनी तिथे जाऊन  रोमानिया आणि मोल्दोव्हामधील भारतीय राजदूतांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे रोमानियामध्ये पोहोचले आहेत. त्यांनी तिथे जाऊन रोमानिया आणि मोल्दोव्हामधील भारतीय राजदूतांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

2 / 5
बुखारेस्ट विमानतळावर भारतात परतण्यासाठी फ्लाइटची वाट पहाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संवाद साधला. तसेच त्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले.

बुखारेस्ट विमानतळावर भारतात परतण्यासाठी फ्लाइटची वाट पहाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संवाद साधला. तसेच त्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले.

3 / 5
 वायुसेनेचे सी 17 हे विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी रोमानियाकडे रवाना झाले आहे.

वायुसेनेचे सी 17 हे विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी रोमानियाकडे रवाना झाले आहे.

4 / 5
युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत युक्रेनमधील भारतीय दुतावास विद्यार्थ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. या विद्यार्थ्यांना शेहनी आणि मेडेका या सीमांवर गर्दी असल्यामुळे तिकडे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत युक्रेनमधील भारतीय दुतावास विद्यार्थ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. या विद्यार्थ्यांना शेहनी आणि मेडेका या सीमांवर गर्दी असल्यामुळे तिकडे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.