AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्याची बायको चोरून लग्न करतात या समाजातील लोक, पहिला नवराही कोहीच करू शकत नाही, कारण…

आरे बापरे! दुसऱ्याची बायको चोरून तिच्यासोबत लग्न करतात या समाजातील लोक. पहिला नवरा देखील काहीच बोलू शकत नाही. कारण ऐकून तुम्ही व्हाल चकित.

| Updated on: Apr 13, 2026 | 3:09 PM
Share
जगभरात चोरीच्या विविध घटना ऐकायला मिळतात. दागिने, गाड्या किंवा इतर मौल्यवान वस्तू. मात्र पश्चिम आफ्रिकेतील नायजर या देशात राहणारी वोडाबे ही खानाबदोश जमात आपल्या वेगळ्या आणि अनोख्या परंपरांमुळे विशेष चर्चेत असते.

जगभरात चोरीच्या विविध घटना ऐकायला मिळतात. दागिने, गाड्या किंवा इतर मौल्यवान वस्तू. मात्र पश्चिम आफ्रिकेतील नायजर या देशात राहणारी वोडाबे ही खानाबदोश जमात आपल्या वेगळ्या आणि अनोख्या परंपरांमुळे विशेष चर्चेत असते.

1 / 5
या जमातीत दरवर्षी ‘Gerewol Festival’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. हा केवळ सण नसून एक प्रकारची सौंदर्य आणि प्रेम-निवडीची परंपरागत स्पर्धा मानली जाते.

या जमातीत दरवर्षी ‘Gerewol Festival’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. हा केवळ सण नसून एक प्रकारची सौंदर्य आणि प्रेम-निवडीची परंपरागत स्पर्धा मानली जाते.

2 / 5
या उत्सवात पुरुष स्वतःला आकर्षक दाखवण्यासाठी तासन्‌तास रंगीबेरंगी मेकअप करतात, पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि गाणे-नृत्य सादर करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, उंची, शरीरयष्टी आणि नृत्यकौशल्य यावर महिलांचे लक्ष केंद्रित होते.

या उत्सवात पुरुष स्वतःला आकर्षक दाखवण्यासाठी तासन्‌तास रंगीबेरंगी मेकअप करतात, पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि गाणे-नृत्य सादर करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, उंची, शरीरयष्टी आणि नृत्यकौशल्य यावर महिलांचे लक्ष केंद्रित होते.

3 / 5
या परंपरेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे महिलांना आपल्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. उत्सवादरम्यान एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडल्यास ती त्याला संकेत देते. त्यानंतर दोघे गुप्तपणे भेटतात.

या परंपरेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे महिलांना आपल्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. उत्सवादरम्यान एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडल्यास ती त्याला संकेत देते. त्यानंतर दोघे गुप्तपणे भेटतात.

4 / 5
जर दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले तर त्या महिलेचे आधीचे लग्न आपोआप संपुष्टात येते आणि ती नव्या जोडीदारासोबत आयुष्य सुरू करते. या प्रक्रियेला जमातीत सामाजिक मान्यता आहे. विशेष म्हणजे, महिलेच्या आधीच्या पतीला या निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार नसतो. ही परंपरा वोडाबे समाजातील महिलांच्या स्वातंत्र्याचे आणि त्यांच्या निर्णयक्षमतेचे प्रतीक मानली जाते.

जर दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले तर त्या महिलेचे आधीचे लग्न आपोआप संपुष्टात येते आणि ती नव्या जोडीदारासोबत आयुष्य सुरू करते. या प्रक्रियेला जमातीत सामाजिक मान्यता आहे. विशेष म्हणजे, महिलेच्या आधीच्या पतीला या निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार नसतो. ही परंपरा वोडाबे समाजातील महिलांच्या स्वातंत्र्याचे आणि त्यांच्या निर्णयक्षमतेचे प्रतीक मानली जाते.

5 / 5
Follow Us
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी.
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा.
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर.
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?.
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत.
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी.
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन.
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.