Photo | कोरोनानं मारलं आता निसर्गानं साथ सोडली, शेतकऱ्यांचा आक्रोश

लॉकडाऊन मुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असताना आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावला गेलाय. शेतकऱ्यांनी जगावं की मरावं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Crop Loss in Maharashtra)

| Updated on: Oct 15, 2020 | 12:50 PM
बीड: मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. कापूस नासला आहे तर सोयाबीनवर बुरशी आलीय.

बीड: मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. कापूस नासला आहे तर सोयाबीनवर बुरशी आलीय.

1 / 9
लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असताना आता शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला गेलाय.

लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असताना आता शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला गेलाय.

2 / 9
सोयाबीन, कापूस, पीकं हातातून गेलीत तर ऊसाच्या शेतीत पाणी साचल्याने उसाला मुळ्या फुटतायत. शेतात असलेल्या सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसलाय.

सोयाबीन, कापूस, पीकं हातातून गेलीत तर ऊसाच्या शेतीत पाणी साचल्याने उसाला मुळ्या फुटतायत. शेतात असलेल्या सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसलाय.

3 / 9
कापसाच्या बोंडांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

कापसाच्या बोंडांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

4 / 9
रात्रभर पडत असलेल्या पावसाने शहापूर तालुक्यातील अनेक भागातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

रात्रभर पडत असलेल्या पावसाने शहापूर तालुक्यातील अनेक भागातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

5 / 9
सांगली जिल्ह्यातील 25 पूल पाण्याखाली गेले आहेत, तर 18 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. शेकडो हेक्टर शेतीला फटका बसला आहे.

सांगली जिल्ह्यातील 25 पूल पाण्याखाली गेले आहेत, तर 18 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. शेकडो हेक्टर शेतीला फटका बसला आहे.

6 / 9
सांगली मिरज पूर्व भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले.

सांगली मिरज पूर्व भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले.

7 / 9
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे.  सोयाबीन आणि ऊस शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे. सोयाबीन आणि ऊस शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.

8 / 9
साताऱ्यातील वेण्णा नदीवरिल कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

साताऱ्यातील वेण्णा नदीवरिल कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.