AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 मिनिट 27 सेकंदाचं रोमँटिक गाणं, जे 57 वर्षांपासून प्रत्येकाच आवडतं, आजही ऐकलं की गुनगुनतात लोक

काळ बदलला, संगीताचे स्वरूप बदलले, मात्र 57 वर्षांनंतरही या गाण्याची जादू अजूनही तशीच आहे. आजही हे गाणं चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन क्लासिक गाण्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तुम्ही ऐकलं का?

| Updated on: Jun 06, 2026 | 11:12 AM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील 60, 70 आणि 80 चे दशक हे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक गाण्यामागे एक कथा, भावना आणि अथक मेहनत दडलेली असायची. त्यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही रसिकांच्या हृदयात अढळ स्थान राखून आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 60, 70 आणि 80 चे दशक हे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक गाण्यामागे एक कथा, भावना आणि अथक मेहनत दडलेली असायची. त्यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही रसिकांच्या हृदयात अढळ स्थान राखून आहेत.

1 / 5
अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘कोरा कागज था ये मन मेरा’. तब्बल 57 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या चित्रपटातील हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे.

अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘कोरा कागज था ये मन मेरा’. तब्बल 57 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या चित्रपटातील हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे.

2 / 5
प्रेमाच्या निरागस भावनांना शब्द आणि सुरांमधून सुंदरपणे व्यक्त करणाऱ्या या गीताने त्या काळात प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ‘कोरा कागज था ये मन मेरा’ या गाण्याला प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी आपला जादुई आवाज दिला होता.

प्रेमाच्या निरागस भावनांना शब्द आणि सुरांमधून सुंदरपणे व्यक्त करणाऱ्या या गीताने त्या काळात प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ‘कोरा कागज था ये मन मेरा’ या गाण्याला प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी आपला जादुई आवाज दिला होता.

3 / 5
गाण्यात प्रेमाची सुरुवात अत्यंत नाजूक आणि सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यातील सुरेल धून आणि भावपूर्ण शब्दांमुळे हे गाणं आजही नव्या पिढीला आकर्षित करताना दिसते.

गाण्यात प्रेमाची सुरुवात अत्यंत नाजूक आणि सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यातील सुरेल धून आणि भावपूर्ण शब्दांमुळे हे गाणं आजही नव्या पिढीला आकर्षित करताना दिसते.

4 / 5
‘कोरा कागज था ये मन मेरा’ हे गाणे प्रदर्शित होऊन जवळपास सहा दशके उलटली असली तरी त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये या गाण्याचे विशेष स्थान आहे. विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे गाणे आजही मोठ्या आवडीने ऐकले जाते.

‘कोरा कागज था ये मन मेरा’ हे गाणे प्रदर्शित होऊन जवळपास सहा दशके उलटली असली तरी त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये या गाण्याचे विशेष स्थान आहे. विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे गाणे आजही मोठ्या आवडीने ऐकले जाते.

5 / 5
Follow Us
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?