AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणताही निर्णय घेण्याआधी आचार्य चाणाक्य यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी तरुणांसाठी अनेक मार्गदर्शनात्मक विचार सांगितले आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत... म्हणून आचार्य चाणक्य यांनी तरुणांना सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या...

| Updated on: Nov 21, 2025 | 3:47 PM
Share
तरुणांना वेळेचे व्यवस्थापन (Time Management) करता आले पाहिजे. चाणक्य म्हणतात, “वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे.” तरुणांनी वेळेची किंमत ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा.

तरुणांना वेळेचे व्यवस्थापन (Time Management) करता आले पाहिजे. चाणक्य म्हणतात, “वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे.” तरुणांनी वेळेची किंमत ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा.

1 / 5
तरुणांना शिक्षणाचे महत्त्व कळले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या भविष्य उज्वल होईल. “शिक्षणाशिवाय मनुष्य अंध आहे.” असं चाणाक्य म्हणाले आहे. जेवढे ज्ञान मिळेल तेवढे आयुष्य समृद्ध होते. तरुणांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवावी.

तरुणांना शिक्षणाचे महत्त्व कळले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या भविष्य उज्वल होईल. “शिक्षणाशिवाय मनुष्य अंध आहे.” असं चाणाक्य म्हणाले आहे. जेवढे ज्ञान मिळेल तेवढे आयुष्य समृद्ध होते. तरुणांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवावी.

2 / 5
तरुणांमध्ये  स्वसंयम आणि शिस्त असलीच पाहिजे.. असे देखील चाणाक्य सांगतात... यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. मन, वाणी आणि कृतीवर नियंत्रण ठेवले की मोठमोठे ध्येये साध्य होतात.

तरुणांमध्ये स्वसंयम आणि शिस्त असलीच पाहिजे.. असे देखील चाणाक्य सांगतात... यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. मन, वाणी आणि कृतीवर नियंत्रण ठेवले की मोठमोठे ध्येये साध्य होतात.

3 / 5
तरुणांना योग्य साथीदारांची निवड करता आली पाहिजे... चाणक्य सांगतात की चुकीच्या संगतीपेक्षा एकटे राहणे श्रेष्ठ. मैत्री, सहकारी आणि साथीदार हे विचारपूर्वक निवडावेत, कारण त्यांचा जीवनावर थेट परिणाम होतो.

तरुणांना योग्य साथीदारांची निवड करता आली पाहिजे... चाणक्य सांगतात की चुकीच्या संगतीपेक्षा एकटे राहणे श्रेष्ठ. मैत्री, सहकारी आणि साथीदार हे विचारपूर्वक निवडावेत, कारण त्यांचा जीवनावर थेट परिणाम होतो.

4 / 5
योग्य निर्णय  घेण्याची क्षणता तरुणांमध्ये असायला हवी... योग्य निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी... तरुणपणी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतात. निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य द्यावे आणि भविष्यातील परिणामांचा विचार करावा.

योग्य निर्णय घेण्याची क्षणता तरुणांमध्ये असायला हवी... योग्य निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी... तरुणपणी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतात. निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य द्यावे आणि भविष्यातील परिणामांचा विचार करावा.

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक