AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणताही निर्णय घेण्याआधी आचार्य चाणाक्य यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी तरुणांसाठी अनेक मार्गदर्शनात्मक विचार सांगितले आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत... म्हणून आचार्य चाणक्य यांनी तरुणांना सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या...

| Updated on: Nov 21, 2025 | 3:47 PM
Share
तरुणांना वेळेचे व्यवस्थापन (Time Management) करता आले पाहिजे. चाणक्य म्हणतात, “वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे.” तरुणांनी वेळेची किंमत ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा.

तरुणांना वेळेचे व्यवस्थापन (Time Management) करता आले पाहिजे. चाणक्य म्हणतात, “वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे.” तरुणांनी वेळेची किंमत ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा.

1 / 5
तरुणांना शिक्षणाचे महत्त्व कळले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या भविष्य उज्वल होईल. “शिक्षणाशिवाय मनुष्य अंध आहे.” असं चाणाक्य म्हणाले आहे. जेवढे ज्ञान मिळेल तेवढे आयुष्य समृद्ध होते. तरुणांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवावी.

तरुणांना शिक्षणाचे महत्त्व कळले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या भविष्य उज्वल होईल. “शिक्षणाशिवाय मनुष्य अंध आहे.” असं चाणाक्य म्हणाले आहे. जेवढे ज्ञान मिळेल तेवढे आयुष्य समृद्ध होते. तरुणांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवावी.

2 / 5
तरुणांमध्ये  स्वसंयम आणि शिस्त असलीच पाहिजे.. असे देखील चाणाक्य सांगतात... यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. मन, वाणी आणि कृतीवर नियंत्रण ठेवले की मोठमोठे ध्येये साध्य होतात.

तरुणांमध्ये स्वसंयम आणि शिस्त असलीच पाहिजे.. असे देखील चाणाक्य सांगतात... यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. मन, वाणी आणि कृतीवर नियंत्रण ठेवले की मोठमोठे ध्येये साध्य होतात.

3 / 5
तरुणांना योग्य साथीदारांची निवड करता आली पाहिजे... चाणक्य सांगतात की चुकीच्या संगतीपेक्षा एकटे राहणे श्रेष्ठ. मैत्री, सहकारी आणि साथीदार हे विचारपूर्वक निवडावेत, कारण त्यांचा जीवनावर थेट परिणाम होतो.

तरुणांना योग्य साथीदारांची निवड करता आली पाहिजे... चाणक्य सांगतात की चुकीच्या संगतीपेक्षा एकटे राहणे श्रेष्ठ. मैत्री, सहकारी आणि साथीदार हे विचारपूर्वक निवडावेत, कारण त्यांचा जीवनावर थेट परिणाम होतो.

4 / 5
योग्य निर्णय  घेण्याची क्षणता तरुणांमध्ये असायला हवी... योग्य निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी... तरुणपणी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतात. निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य द्यावे आणि भविष्यातील परिणामांचा विचार करावा.

योग्य निर्णय घेण्याची क्षणता तरुणांमध्ये असायला हवी... योग्य निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी... तरुणपणी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतात. निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य द्यावे आणि भविष्यातील परिणामांचा विचार करावा.

5 / 5
Follow Us
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.