अनेक आजारपणात रामबाण औषध ठरते काळे मिठ! वाचा काळ्या मिठाचे थक्क करणारे फायदे

काळया मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिज तत्व उपलब्ध असतात जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक चिमूटभर काळे मीठ कोमट पाण्यामध्ये टाकून सेवन केले तर यामुळे तुमच्या शरीराला खूप सारा फायदा मिळतो.

| Updated on: Feb 04, 2022 | 5:20 PM
काळ्या मिठाला सैंधव मीठ (black salt) असे देखील म्हटले जाते. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चिमूटभर काळे मिठ टाकले आणि हे मिश्रण सेवन केले तर आपल्याला थायरॉईडच्या आजारापासून (health tips) सुटका मिळते त्याचबरोबर नियमितपणे या मिठाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होऊन पातळ होते आणि हृदय संबंधातील सर्व ज्या काही समस्या असतात त्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते म्हणून जर आपण नियमितपणे काळे मीठ खाल्ले तर त्याचे आपल्याला अनेक फायदे( benefits) प्राप्त होत असतात

काळ्या मिठाला सैंधव मीठ (black salt) असे देखील म्हटले जाते. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चिमूटभर काळे मिठ टाकले आणि हे मिश्रण सेवन केले तर आपल्याला थायरॉईडच्या आजारापासून (health tips) सुटका मिळते त्याचबरोबर नियमितपणे या मिठाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होऊन पातळ होते आणि हृदय संबंधातील सर्व ज्या काही समस्या असतात त्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते म्हणून जर आपण नियमितपणे काळे मीठ खाल्ले तर त्याचे आपल्याला अनेक फायदे( benefits) प्राप्त होत असतात

1 / 5
पोटाच्या समस्या

पोटाच्या समस्या

2 / 5
नियमितपणे काळे मीठ खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनतात तसेच शरीरातील कॅल्शिअमची मात्रा  सुद्धा काळे मीठ वाढवते. जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या वारंवार त्रास देत असेल तर अशावेळी काळ्या मीठाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील वेदना सुद्धा दूर होतात. या पाण्यामध्ये अनेक असे काही पोषक तत्व उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत व तंदुरुस्त बनतात.

नियमितपणे काळे मीठ खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनतात तसेच शरीरातील कॅल्शिअमची मात्रा सुद्धा काळे मीठ वाढवते. जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या वारंवार त्रास देत असेल तर अशावेळी काळ्या मीठाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील वेदना सुद्धा दूर होतात. या पाण्यामध्ये अनेक असे काही पोषक तत्व उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत व तंदुरुस्त बनतात.

3 / 5
असे म्हटले गेले आहे की, जर तुमचे वजन अति प्रमाणामध्ये वाढले आहे तर अशावेळी सकाळी उपाशीपोटी  चिमूटभर काळे मिठ व कोमट पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ लागते कारण की काळ्या मिठामध्ये एंटी-ओबेसिटी गुणधर्म असतात.

असे म्हटले गेले आहे की, जर तुमचे वजन अति प्रमाणामध्ये वाढले आहे तर अशावेळी सकाळी उपाशीपोटी चिमूटभर काळे मिठ व कोमट पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ लागते कारण की काळ्या मिठामध्ये एंटी-ओबेसिटी गुणधर्म असतात.

4 / 5
जर तुम्हाला सर्दी, खोकला, घसा खव खव करणे यासारख्या समस्या वारंवार त्रास देत असतील तर अशावेळी सकाळी उठल्यावर काळे मीठ व कोमट  पाणी यांचे मिश्रण  प्यायल्याने तसेच या पाण्याद्वारे गुळण्या केल्याने आपल्या घशाला आराम पडतो तसेच छातीमध्ये जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी सुद्धा काळे मीठ लाभदायी ठरते. तुमचा घसा दुखत असेल, घसा लाल झाला असेल तर या संदर्भातील सर्व समस्या नष्ट करण्यासाठी काळे मीठ रामबाण औषध ठरते.

जर तुम्हाला सर्दी, खोकला, घसा खव खव करणे यासारख्या समस्या वारंवार त्रास देत असतील तर अशावेळी सकाळी उठल्यावर काळे मीठ व कोमट पाणी यांचे मिश्रण प्यायल्याने तसेच या पाण्याद्वारे गुळण्या केल्याने आपल्या घशाला आराम पडतो तसेच छातीमध्ये जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी सुद्धा काळे मीठ लाभदायी ठरते. तुमचा घसा दुखत असेल, घसा लाल झाला असेल तर या संदर्भातील सर्व समस्या नष्ट करण्यासाठी काळे मीठ रामबाण औषध ठरते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.