AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : स्त्रिया पुरुषांपेक्षा सरस, असे 4 गुण ज्यात…चाणक्य यांनी नेमकं काय सांगून ठेवलंय?

आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी धाडसी स्त्रियांविषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहे. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त धाडस असते, असे त्यांनी सांगितलेले आहे.

| Updated on: Jan 21, 2026 | 2:45 PM
Share
आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातील महान तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. अर्थशास्त्रासोबत त्यांना राजाकारणातही मोठे ज्ञान होते. त्यांनी रोजच्या जीवनात जगताना काय काळजी घेतली पाहिजे? याबाबतही काही सल्ले दिलेल आहेत.

आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातील महान तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. अर्थशास्त्रासोबत त्यांना राजाकारणातही मोठे ज्ञान होते. त्यांनी रोजच्या जीवनात जगताना काय काळजी घेतली पाहिजे? याबाबतही काही सल्ले दिलेल आहेत.

1 / 5
त्यांनी स्त्रियांमध्ये काही खास गुण असतात असे सांगितले आहे. चाणक्य यांच्या मतानुसार स्त्रिया अनेक बाबतीत  पुरुषांपेक्षा सरस असतात. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा सहा पट धाडस असते. तसेच त्या पुरुषांपेक्षा आठ पटीने भावनिक असतात.

त्यांनी स्त्रियांमध्ये काही खास गुण असतात असे सांगितले आहे. चाणक्य यांच्या मतानुसार स्त्रिया अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा सरस असतात. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा सहा पट धाडस असते. तसेच त्या पुरुषांपेक्षा आठ पटीने भावनिक असतात.

2 / 5
स्त्रिया या पुरुषांपेक्षाही लाजऱ्या असतात, असेही चाणक्य यांनी सांगितलेले आहे. स्त्रिया या पुरुषांपेक्षा खूप सहनशील असतात. स्त्रिया सहनशील असल्या तरी त्या कमजोर मात्र नसतात. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

स्त्रिया या पुरुषांपेक्षाही लाजऱ्या असतात, असेही चाणक्य यांनी सांगितलेले आहे. स्त्रिया या पुरुषांपेक्षा खूप सहनशील असतात. स्त्रिया सहनशील असल्या तरी त्या कमजोर मात्र नसतात. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

3 / 5
यासह साहस असणाऱ्या, संकटाला तोंड देणाऱ्या स्त्रिया ज्या पुरुषाच्या आयुष्यात येतात, त्या पुरुषाच्या पायाशी सुख लोळण घेते, असे आचार्य चाणक्य सांगतात. सोबतच स्त्रियांचा सन्मान करायला हवा, असेही चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

यासह साहस असणाऱ्या, संकटाला तोंड देणाऱ्या स्त्रिया ज्या पुरुषाच्या आयुष्यात येतात, त्या पुरुषाच्या पायाशी सुख लोळण घेते, असे आचार्य चाणक्य सांगतात. सोबतच स्त्रियांचा सन्मान करायला हवा, असेही चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...