AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : महिलांनी आयुष्यात करू नये या चुका, अन्यथा…चाणक्य नीति काय सांगते?

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिलांनी कधीच आळस करू नये. कितीही कठीण परिस्थीती असली तरी महिला त्यातून मार्ग काढतातच. पण आळस महिलांचा घात करू शकतो.

| Updated on: Sep 17, 2025 | 1:18 AM
Share
आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थसास्त्राचे फार ज्ञान होते. त्यांनी दिलेले काही सल्ले आजही पाळले तर तुमचा फायदा होऊ शकतो असे सांगितले जाते. आचार्य चाणक्यांनी महिलांसाठीदेखील काही सल्ले दिलेले आहेत. महिलांनी या सल्ल्यांचे पालन केले तर त्यांच्या आयुष्याचे सोने होऊ शकते.

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थसास्त्राचे फार ज्ञान होते. त्यांनी दिलेले काही सल्ले आजही पाळले तर तुमचा फायदा होऊ शकतो असे सांगितले जाते. आचार्य चाणक्यांनी महिलांसाठीदेखील काही सल्ले दिलेले आहेत. महिलांनी या सल्ल्यांचे पालन केले तर त्यांच्या आयुष्याचे सोने होऊ शकते.

1 / 6
आचार्य चाणक्यांनी महिलांच्या काही सवयी सांगितलेल्या आहेत. या सवयी महिलांना त्यांची प्रगती होण्यापासून रोखतात. तसेच या चुकांमुळे महिला कंगाल होऊ शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार या चुका कधीच करू नये असे सांगितले जाते.

आचार्य चाणक्यांनी महिलांच्या काही सवयी सांगितलेल्या आहेत. या सवयी महिलांना त्यांची प्रगती होण्यापासून रोखतात. तसेच या चुकांमुळे महिला कंगाल होऊ शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार या चुका कधीच करू नये असे सांगितले जाते.

2 / 6
आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिलांनी कधीच आळस करू नये. कितीही कठीण परिस्थीती असली तरी महिला त्यातून मार्ग काढतातच. पण आळस महिलांचा घात करू शकतो. त्यामुळेच काहीही झाले तरी हातात घेतलेले काम संपवावे. आळस करू नये, असे आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिलांनी कधीच आळस करू नये. कितीही कठीण परिस्थीती असली तरी महिला त्यातून मार्ग काढतातच. पण आळस महिलांचा घात करू शकतो. त्यामुळेच काहीही झाले तरी हातात घेतलेले काम संपवावे. आळस करू नये, असे आचार्य चाणक्य सांगतात.

3 / 6
महिलांनी नेहमी बचतीची सवय लावावी. महिलांना बचत करण्याची सवय असते. मात्र काही महिला पैसे अमाप खर्च करतात. नको असलेल्या वस्तू घेतात. त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच गरजेच्या वस्तू घेऊन महिलांनी उर्वरित पैशांची बचत करण्याची सवय लावायला हवी.

महिलांनी नेहमी बचतीची सवय लावावी. महिलांना बचत करण्याची सवय असते. मात्र काही महिला पैसे अमाप खर्च करतात. नको असलेल्या वस्तू घेतात. त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच गरजेच्या वस्तू घेऊन महिलांनी उर्वरित पैशांची बचत करण्याची सवय लावायला हवी.

4 / 6
आचार्य चाणक्य यांच्यानुसार महिलांमध्ये संयम हा गुण असतो. त्या आणीबाणीच्या काळात चांगल्या पद्धतीने संयमाने परस्थितीत हाताळू शकतात. त्यामुळे धैर्य ठेवून ज्या महिला काम करतात, त्याच पुढे यशस्वी होतात, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार महिलांमध्ये संयम हा गुण असतो. त्या आणीबाणीच्या काळात चांगल्या पद्धतीने संयमाने परस्थितीत हाताळू शकतात. त्यामुळे धैर्य ठेवून ज्या महिला काम करतात, त्याच पुढे यशस्वी होतात, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

5 / 6
(या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.