AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : महिलांनी आयुष्यात करू नये या चुका, अन्यथा…चाणक्य नीति काय सांगते?

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिलांनी कधीच आळस करू नये. कितीही कठीण परिस्थीती असली तरी महिला त्यातून मार्ग काढतातच. पण आळस महिलांचा घात करू शकतो.

| Updated on: Sep 17, 2025 | 1:18 AM
Share
आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थसास्त्राचे फार ज्ञान होते. त्यांनी दिलेले काही सल्ले आजही पाळले तर तुमचा फायदा होऊ शकतो असे सांगितले जाते. आचार्य चाणक्यांनी महिलांसाठीदेखील काही सल्ले दिलेले आहेत. महिलांनी या सल्ल्यांचे पालन केले तर त्यांच्या आयुष्याचे सोने होऊ शकते.

आचार्य चाणक्य यांना राजकारण, अर्थसास्त्राचे फार ज्ञान होते. त्यांनी दिलेले काही सल्ले आजही पाळले तर तुमचा फायदा होऊ शकतो असे सांगितले जाते. आचार्य चाणक्यांनी महिलांसाठीदेखील काही सल्ले दिलेले आहेत. महिलांनी या सल्ल्यांचे पालन केले तर त्यांच्या आयुष्याचे सोने होऊ शकते.

1 / 6
आचार्य चाणक्यांनी महिलांच्या काही सवयी सांगितलेल्या आहेत. या सवयी महिलांना त्यांची प्रगती होण्यापासून रोखतात. तसेच या चुकांमुळे महिला कंगाल होऊ शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार या चुका कधीच करू नये असे सांगितले जाते.

आचार्य चाणक्यांनी महिलांच्या काही सवयी सांगितलेल्या आहेत. या सवयी महिलांना त्यांची प्रगती होण्यापासून रोखतात. तसेच या चुकांमुळे महिला कंगाल होऊ शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार या चुका कधीच करू नये असे सांगितले जाते.

2 / 6
आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिलांनी कधीच आळस करू नये. कितीही कठीण परिस्थीती असली तरी महिला त्यातून मार्ग काढतातच. पण आळस महिलांचा घात करू शकतो. त्यामुळेच काहीही झाले तरी हातात घेतलेले काम संपवावे. आळस करू नये, असे आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिलांनी कधीच आळस करू नये. कितीही कठीण परिस्थीती असली तरी महिला त्यातून मार्ग काढतातच. पण आळस महिलांचा घात करू शकतो. त्यामुळेच काहीही झाले तरी हातात घेतलेले काम संपवावे. आळस करू नये, असे आचार्य चाणक्य सांगतात.

3 / 6
महिलांनी नेहमी बचतीची सवय लावावी. महिलांना बचत करण्याची सवय असते. मात्र काही महिला पैसे अमाप खर्च करतात. नको असलेल्या वस्तू घेतात. त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच गरजेच्या वस्तू घेऊन महिलांनी उर्वरित पैशांची बचत करण्याची सवय लावायला हवी.

महिलांनी नेहमी बचतीची सवय लावावी. महिलांना बचत करण्याची सवय असते. मात्र काही महिला पैसे अमाप खर्च करतात. नको असलेल्या वस्तू घेतात. त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच गरजेच्या वस्तू घेऊन महिलांनी उर्वरित पैशांची बचत करण्याची सवय लावायला हवी.

4 / 6
आचार्य चाणक्य यांच्यानुसार महिलांमध्ये संयम हा गुण असतो. त्या आणीबाणीच्या काळात चांगल्या पद्धतीने संयमाने परस्थितीत हाताळू शकतात. त्यामुळे धैर्य ठेवून ज्या महिला काम करतात, त्याच पुढे यशस्वी होतात, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार महिलांमध्ये संयम हा गुण असतो. त्या आणीबाणीच्या काळात चांगल्या पद्धतीने संयमाने परस्थितीत हाताळू शकतात. त्यामुळे धैर्य ठेवून ज्या महिला काम करतात, त्याच पुढे यशस्वी होतात, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

5 / 6
(या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

6 / 6
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.