गोगलगायींच्या उपद्रवाने शेती संकटात, डोळ्यासमोर पीक वाया जात असल्यानं शेतकरी हताश
पुण्याच्या भोर तालुक्यातील विरगाव खोऱ्यातील शेती गोगलगायींच्या उपद्रवाने संकटात आली आहे. अतिवृष्टी आणि हवामान बदलासारख्या इतर नैसर्गिक संकटापासून कसेबसे पीक वाचवलेला, भोरमधील विरगाव खोरे, खानापूर परिसरातला शेतकरी एका वेगळ्याचं संकटात सापडला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
किती सुंदर दिसतेय..., फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
ना तोडफोड, ना टांगणे, भन्नाट पोर्टेबल एसी घर करेल थंडा थंडा कूल..कूल
एक वाटीभर डाळीत नेमके किती प्रोटीन असते ?
एक किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?
रात्री झोपण्याच्या आधी चेहरा धुणे चांगले असते ?
सर्व टी 20I वर्ल्ड कप खेळणाऱ्या 7 महिला खेळाडू, जाणून घ्या
