AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोगलगायींच्या उपद्रवाने शेती संकटात, डोळ्यासमोर पीक वाया जात असल्यानं शेतकरी हताश

पुण्याच्या भोर तालुक्यातील विरगाव खोऱ्यातील शेती गोगलगायींच्या उपद्रवाने संकटात आली आहे. अतिवृष्टी आणि हवामान बदलासारख्या इतर नैसर्गिक संकटापासून कसेबसे पीक वाचवलेला, भोरमधील विरगाव खोरे, खानापूर परिसरातला शेतकरी एका वेगळ्याचं संकटात सापडला आहे.

| Updated on: Oct 06, 2025 | 3:48 PM
Share
सर्व नैसर्गिक संकटांना तोंड देऊन.. कसे बसे खरीपातले कडधान्य, भात पीक जोमात येऊ लागले असतानाच पिकावर गोगलगायींचा उपद्रव वाढल्याने हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

सर्व नैसर्गिक संकटांना तोंड देऊन.. कसे बसे खरीपातले कडधान्य, भात पीक जोमात येऊ लागले असतानाच पिकावर गोगलगायींचा उपद्रव वाढल्याने हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

1 / 5
खानापूर परिसरातल्या शेतीमध्ये भल्यामोठ्या गोगलगायी सर्वत्र सोयाबीन, भुईमूग, घेवडा, झेंडू, भात पिकांमध्ये येऊन रात्रीच्या वेळी पिकांची नासाडी करीत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

खानापूर परिसरातल्या शेतीमध्ये भल्यामोठ्या गोगलगायी सर्वत्र सोयाबीन, भुईमूग, घेवडा, झेंडू, भात पिकांमध्ये येऊन रात्रीच्या वेळी पिकांची नासाडी करीत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

2 / 5
सलग चार महिने पाऊस, खरिपातील कडधान्य पिकांची रखडलेली पेरणी, अतिवृष्टीमुळे भात पिकाच्या अतोनात नुकसानीमुळे या सर्व संकटांना तोंड देऊन उरलेले कडधान्य, भात पीक जोमात येऊ लागले असतानाच पिकावर गोगलगायींचं संकट उभं राहिलं आहे.

सलग चार महिने पाऊस, खरिपातील कडधान्य पिकांची रखडलेली पेरणी, अतिवृष्टीमुळे भात पिकाच्या अतोनात नुकसानीमुळे या सर्व संकटांना तोंड देऊन उरलेले कडधान्य, भात पीक जोमात येऊ लागले असतानाच पिकावर गोगलगायींचं संकट उभं राहिलं आहे.

3 / 5
डोळ्यासमोर पीक वाया जात असल्यानं शेतकरी हताश झाला आहे.  कृषी विभागही लक्ष देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

डोळ्यासमोर पीक वाया जात असल्यानं शेतकरी हताश झाला आहे. कृषी विभागही लक्ष देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

4 / 5
कृषी विभागचीचे कर्मचारी शेताकडे फिरकतही नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी कृषी विभागावरही नाराजी व्यक्त केली आहे. भोरमधील विसगाव खोऱ्यातील खानापूरमध्ये गोगलगायींच्या उपद्रवाने शेतकरी हैराण

कृषी विभागचीचे कर्मचारी शेताकडे फिरकतही नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी कृषी विभागावरही नाराजी व्यक्त केली आहे. भोरमधील विसगाव खोऱ्यातील खानापूरमध्ये गोगलगायींच्या उपद्रवाने शेतकरी हैराण

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.