AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हल्ल्याशी जोडलं गेलं होतं आलिया भट्टच्या भावाचं नाव; 7 वेळा झालीये अटक

अभिनेता आणि फिटनेस ट्रेनर राहुल भट्ट नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील वादग्रस्त काळाविषयी भाष्य केलंय. या मुलाखतीत त्याने सात वेळा अटक झाल्याचीही कबुली दिली आहे. पण त्याला कधीही दोषी ठरवण्यात आलं नाही, असं त्याने सांगितलंय.

| Updated on: Apr 30, 2025 | 7:02 PM
Share
दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा आणि अभिनेत्री आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्ट सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्याची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा आणि अभिनेत्री आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्ट सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्याची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

1 / 7
याच मुलाखतीत राहुल भट्टने मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याशी त्याचं नाव जोडल्याप्रकरणी आणि आपली प्रतिमा मलिन झाल्याप्रकरणीही भाष्य केलंय. राहुलने या घटनेला त्याच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ आणि ट्रॉमा म्हटलंय.

याच मुलाखतीत राहुल भट्टने मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याशी त्याचं नाव जोडल्याप्रकरणी आणि आपली प्रतिमा मलिन झाल्याप्रकरणीही भाष्य केलंय. राहुलने या घटनेला त्याच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ आणि ट्रॉमा म्हटलंय.

2 / 7
राहुल भट्ट 2009 मध्ये चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्याबद्दल म्हटलं गेलं होतं की त्याने नकळत डेविड हेडलशी मैत्री केली. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्यातील आरोपींपैकी एक डेविड होता.

राहुल भट्ट 2009 मध्ये चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्याबद्दल म्हटलं गेलं होतं की त्याने नकळत डेविड हेडलशी मैत्री केली. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्यातील आरोपींपैकी एक डेविड होता.

3 / 7
'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत राहुलने सांगितलं की याप्रकरणामुळे केवळ त्याची प्रतिमा मलिन झाली नाही तर त्याने स्वत:चं अस्तित्त्वही गमावलं होतं. इतकंच नव्हे तर सात वेळा अटक झाल्याचाही खुलासा राहुलने या मुलाखतीत केला.

'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत राहुलने सांगितलं की याप्रकरणामुळे केवळ त्याची प्रतिमा मलिन झाली नाही तर त्याने स्वत:चं अस्तित्त्वही गमावलं होतं. इतकंच नव्हे तर सात वेळा अटक झाल्याचाही खुलासा राहुलने या मुलाखतीत केला.

4 / 7
"मी जरी माझ्या भावनिक संघर्षाला दाखवत नसलो तरी माझ्यावर त्या गोष्टींचा खूप परिणाम झाला आहे. मी सर्वात जास्त सहन केलंय. माझ्या ओळखीवर, अस्तित्वावर चिखलफेक झाली. माझ्या चारित्र्यावर लांछन लागले. कशासाठी? मी काहीच केलं नव्हतं. जर मी काही चुकीचं केलं असेन तर माझ्यात इतकी हिंमत आहे की मी माझा गुन्हा कबुल करेन", असं तो म्हणाला.

"मी जरी माझ्या भावनिक संघर्षाला दाखवत नसलो तरी माझ्यावर त्या गोष्टींचा खूप परिणाम झाला आहे. मी सर्वात जास्त सहन केलंय. माझ्या ओळखीवर, अस्तित्वावर चिखलफेक झाली. माझ्या चारित्र्यावर लांछन लागले. कशासाठी? मी काहीच केलं नव्हतं. जर मी काही चुकीचं केलं असेन तर माझ्यात इतकी हिंमत आहे की मी माझा गुन्हा कबुल करेन", असं तो म्हणाला.

5 / 7
"माझ्यात गोष्टींना सामोरं जायची हिंमत होती. परंतु मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. तरीसुद्धा मला खूप काही सहन करावं लागलं होतं. आजसुद्धा मला सगळं आठवतंय. दु:ख या  गोष्टीचं होतं जेव्हा लोक तुम्हाला गद्दार म्हणतात आणि तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नसतं. तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणं बंद करता", अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

"माझ्यात गोष्टींना सामोरं जायची हिंमत होती. परंतु मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. तरीसुद्धा मला खूप काही सहन करावं लागलं होतं. आजसुद्धा मला सगळं आठवतंय. दु:ख या गोष्टीचं होतं जेव्हा लोक तुम्हाला गद्दार म्हणतात आणि तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नसतं. तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणं बंद करता", अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

6 / 7
राहुलने हेसुद्धा स्पष्ट केलं की तपास यंत्रणांनी त्याला कधीच गुन्हेगार मानलं नव्हतं. तो सुरुवातीपासूनच त्या प्रकरणात फक्त साक्षीदार होता. परंतु मीडिया ट्रायलमुळे मला हे सर्व सहन करावं लागलं, असं त्याने सांगितलं.

राहुलने हेसुद्धा स्पष्ट केलं की तपास यंत्रणांनी त्याला कधीच गुन्हेगार मानलं नव्हतं. तो सुरुवातीपासूनच त्या प्रकरणात फक्त साक्षीदार होता. परंतु मीडिया ट्रायलमुळे मला हे सर्व सहन करावं लागलं, असं त्याने सांगितलं.

7 / 7
Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.