AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या या महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव, कामाचा लोड, ऑफिस, घर अनेक गोष्टींमुळे व्यक्ती निराश असतो... अशात स्वामी प्रेमानंदजी महाराज यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा... त्यांच्या प्रवचनांमधून जीवन, अध्यात्म आणि साधना याबद्दल अत्यंत गूढ पण सोप्या भाषेत शिकवणी मिळतात.

| Updated on: Nov 13, 2025 | 4:33 PM
Share
प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की जीवनात खरे समाधान फक्त ईश्वरभक्तीतून मिळते. “नाम जपा, रामाचा, कृष्णाचा किंवा तुमच्या आराध्य देवाचा — पण मन लावून जपा. नामस्मरनात परमसत्य आहे... असं महाराज सांगतात.

प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की जीवनात खरे समाधान फक्त ईश्वरभक्तीतून मिळते. “नाम जपा, रामाचा, कृष्णाचा किंवा तुमच्या आराध्य देवाचा — पण मन लावून जपा. नामस्मरनात परमसत्य आहे... असं महाराज सांगतात.

1 / 5
 अहंकार म्हणजे आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे...  आपण जे काही करतो ते ईश्वराच्या कृपेने आहे, असे मानल्याने नम्रता आणि शांती प्राप्त होते. कधीत मी पणा जीवनाक आणू नका... अहंकार सर्वात मोठी शत्रू आहे...

अहंकार म्हणजे आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे... आपण जे काही करतो ते ईश्वराच्या कृपेने आहे, असे मानल्याने नम्रता आणि शांती प्राप्त होते. कधीत मी पणा जीवनाक आणू नका... अहंकार सर्वात मोठी शत्रू आहे...

2 / 5
सदाचार आणि करुणा देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे... महाराज सांगतात, खरा साधक तोच जो प्रेम, करुणा आणि सत्याने जीवन जगतो. इतरांशी प्रेमाने वागणे, प्राणिमात्रांवर दया ठेवणे आणि सत्य बोलणे हेच खरे धर्माचे आचरण आहे.

सदाचार आणि करुणा देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे... महाराज सांगतात, खरा साधक तोच जो प्रेम, करुणा आणि सत्याने जीवन जगतो. इतरांशी प्रेमाने वागणे, प्राणिमात्रांवर दया ठेवणे आणि सत्य बोलणे हेच खरे धर्माचे आचरण आहे.

3 / 5
मनशांतीसाठी आत्मचिंतन फार गरजेचं आहे... प्रेमानंद महाराज सांगतात की मनावर नियंत्रण हेच साधनेचे मूळ आहे. दररोज काही वेळ स्वतःकडे पाहा, ध्यान करा, आपले विचार शुद्ध करा... तेव्हा नक्कीच शांती मिळते.

मनशांतीसाठी आत्मचिंतन फार गरजेचं आहे... प्रेमानंद महाराज सांगतात की मनावर नियंत्रण हेच साधनेचे मूळ आहे. दररोज काही वेळ स्वतःकडे पाहा, ध्यान करा, आपले विचार शुद्ध करा... तेव्हा नक्कीच शांती मिळते.

4 / 5
साधुसंवादाचे महत्त्व फार आहे... महाराज म्हणतात, “संतांचा संग म्हणजे आत्म्याची उन्नती.” संतांच्या संपर्कात राहिल्याने आपल्यातील दोष नष्ट होतात आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

साधुसंवादाचे महत्त्व फार आहे... महाराज म्हणतात, “संतांचा संग म्हणजे आत्म्याची उन्नती.” संतांच्या संपर्कात राहिल्याने आपल्यातील दोष नष्ट होतात आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.