AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या या महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव, कामाचा लोड, ऑफिस, घर अनेक गोष्टींमुळे व्यक्ती निराश असतो... अशात स्वामी प्रेमानंदजी महाराज यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा... त्यांच्या प्रवचनांमधून जीवन, अध्यात्म आणि साधना याबद्दल अत्यंत गूढ पण सोप्या भाषेत शिकवणी मिळतात.

| Updated on: Nov 13, 2025 | 4:33 PM
Share
प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की जीवनात खरे समाधान फक्त ईश्वरभक्तीतून मिळते. “नाम जपा, रामाचा, कृष्णाचा किंवा तुमच्या आराध्य देवाचा — पण मन लावून जपा. नामस्मरनात परमसत्य आहे... असं महाराज सांगतात.

प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की जीवनात खरे समाधान फक्त ईश्वरभक्तीतून मिळते. “नाम जपा, रामाचा, कृष्णाचा किंवा तुमच्या आराध्य देवाचा — पण मन लावून जपा. नामस्मरनात परमसत्य आहे... असं महाराज सांगतात.

1 / 5
 अहंकार म्हणजे आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे...  आपण जे काही करतो ते ईश्वराच्या कृपेने आहे, असे मानल्याने नम्रता आणि शांती प्राप्त होते. कधीत मी पणा जीवनाक आणू नका... अहंकार सर्वात मोठी शत्रू आहे...

अहंकार म्हणजे आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे... आपण जे काही करतो ते ईश्वराच्या कृपेने आहे, असे मानल्याने नम्रता आणि शांती प्राप्त होते. कधीत मी पणा जीवनाक आणू नका... अहंकार सर्वात मोठी शत्रू आहे...

2 / 5
सदाचार आणि करुणा देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे... महाराज सांगतात, खरा साधक तोच जो प्रेम, करुणा आणि सत्याने जीवन जगतो. इतरांशी प्रेमाने वागणे, प्राणिमात्रांवर दया ठेवणे आणि सत्य बोलणे हेच खरे धर्माचे आचरण आहे.

सदाचार आणि करुणा देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे... महाराज सांगतात, खरा साधक तोच जो प्रेम, करुणा आणि सत्याने जीवन जगतो. इतरांशी प्रेमाने वागणे, प्राणिमात्रांवर दया ठेवणे आणि सत्य बोलणे हेच खरे धर्माचे आचरण आहे.

3 / 5
मनशांतीसाठी आत्मचिंतन फार गरजेचं आहे... प्रेमानंद महाराज सांगतात की मनावर नियंत्रण हेच साधनेचे मूळ आहे. दररोज काही वेळ स्वतःकडे पाहा, ध्यान करा, आपले विचार शुद्ध करा... तेव्हा नक्कीच शांती मिळते.

मनशांतीसाठी आत्मचिंतन फार गरजेचं आहे... प्रेमानंद महाराज सांगतात की मनावर नियंत्रण हेच साधनेचे मूळ आहे. दररोज काही वेळ स्वतःकडे पाहा, ध्यान करा, आपले विचार शुद्ध करा... तेव्हा नक्कीच शांती मिळते.

4 / 5
साधुसंवादाचे महत्त्व फार आहे... महाराज म्हणतात, “संतांचा संग म्हणजे आत्म्याची उन्नती.” संतांच्या संपर्कात राहिल्याने आपल्यातील दोष नष्ट होतात आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

साधुसंवादाचे महत्त्व फार आहे... महाराज म्हणतात, “संतांचा संग म्हणजे आत्म्याची उन्नती.” संतांच्या संपर्कात राहिल्याने आपल्यातील दोष नष्ट होतात आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.