AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या या महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव, कामाचा लोड, ऑफिस, घर अनेक गोष्टींमुळे व्यक्ती निराश असतो... अशात स्वामी प्रेमानंदजी महाराज यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा... त्यांच्या प्रवचनांमधून जीवन, अध्यात्म आणि साधना याबद्दल अत्यंत गूढ पण सोप्या भाषेत शिकवणी मिळतात.

| Updated on: Nov 13, 2025 | 4:33 PM
Share
प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की जीवनात खरे समाधान फक्त ईश्वरभक्तीतून मिळते. “नाम जपा, रामाचा, कृष्णाचा किंवा तुमच्या आराध्य देवाचा — पण मन लावून जपा. नामस्मरनात परमसत्य आहे... असं महाराज सांगतात.

प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की जीवनात खरे समाधान फक्त ईश्वरभक्तीतून मिळते. “नाम जपा, रामाचा, कृष्णाचा किंवा तुमच्या आराध्य देवाचा — पण मन लावून जपा. नामस्मरनात परमसत्य आहे... असं महाराज सांगतात.

1 / 5
 अहंकार म्हणजे आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे...  आपण जे काही करतो ते ईश्वराच्या कृपेने आहे, असे मानल्याने नम्रता आणि शांती प्राप्त होते. कधीत मी पणा जीवनाक आणू नका... अहंकार सर्वात मोठी शत्रू आहे...

अहंकार म्हणजे आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे... आपण जे काही करतो ते ईश्वराच्या कृपेने आहे, असे मानल्याने नम्रता आणि शांती प्राप्त होते. कधीत मी पणा जीवनाक आणू नका... अहंकार सर्वात मोठी शत्रू आहे...

2 / 5
सदाचार आणि करुणा देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे... महाराज सांगतात, खरा साधक तोच जो प्रेम, करुणा आणि सत्याने जीवन जगतो. इतरांशी प्रेमाने वागणे, प्राणिमात्रांवर दया ठेवणे आणि सत्य बोलणे हेच खरे धर्माचे आचरण आहे.

सदाचार आणि करुणा देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे... महाराज सांगतात, खरा साधक तोच जो प्रेम, करुणा आणि सत्याने जीवन जगतो. इतरांशी प्रेमाने वागणे, प्राणिमात्रांवर दया ठेवणे आणि सत्य बोलणे हेच खरे धर्माचे आचरण आहे.

3 / 5
मनशांतीसाठी आत्मचिंतन फार गरजेचं आहे... प्रेमानंद महाराज सांगतात की मनावर नियंत्रण हेच साधनेचे मूळ आहे. दररोज काही वेळ स्वतःकडे पाहा, ध्यान करा, आपले विचार शुद्ध करा... तेव्हा नक्कीच शांती मिळते.

मनशांतीसाठी आत्मचिंतन फार गरजेचं आहे... प्रेमानंद महाराज सांगतात की मनावर नियंत्रण हेच साधनेचे मूळ आहे. दररोज काही वेळ स्वतःकडे पाहा, ध्यान करा, आपले विचार शुद्ध करा... तेव्हा नक्कीच शांती मिळते.

4 / 5
साधुसंवादाचे महत्त्व फार आहे... महाराज म्हणतात, “संतांचा संग म्हणजे आत्म्याची उन्नती.” संतांच्या संपर्कात राहिल्याने आपल्यातील दोष नष्ट होतात आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

साधुसंवादाचे महत्त्व फार आहे... महाराज म्हणतात, “संतांचा संग म्हणजे आत्म्याची उन्नती.” संतांच्या संपर्कात राहिल्याने आपल्यातील दोष नष्ट होतात आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.