AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणापूर्वी की जेवणानंतर; आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी खाल्लात तर नुकसान पक्कं

आंबा जेवणापूर्वी खावा की जेवणानंतर? तज्ज्ञांच्या मते चुकीच्या वेळी आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून आरोग्याचे नुकसान होऊ शकते. आंबा खाण्याचे योग्य नियम, वेळ आणि होणारे परिणाम याबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.

| Updated on: Apr 30, 2026 | 12:54 PM
Share
उन्हाळा आणि आंबा यांचे एक अतूट नाते आहे. रसाळ आणि गोड आंब्याची चव लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालते. आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. कारण तो पोषक तत्वांचा खजिना आहे.

उन्हाळा आणि आंबा यांचे एक अतूट नाते आहे. रसाळ आणि गोड आंब्याची चव लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालते. आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. कारण तो पोषक तत्वांचा खजिना आहे.

1 / 8
मात्र, आंबा केव्हा खावा? जेवणाआधी की जेवणानंतर? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आंबा केवळ आवडतो म्हणून तो कधीही खाणे आरोग्यासाठी महाग पडू शकते. त्यामुळे आंबा खाण्याची योग्य वेळ काय हे जाणून घेणे गरजेचे आहे.

मात्र, आंबा केव्हा खावा? जेवणाआधी की जेवणानंतर? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आंबा केवळ आवडतो म्हणून तो कधीही खाणे आरोग्यासाठी महाग पडू शकते. त्यामुळे आंबा खाण्याची योग्य वेळ काय हे जाणून घेणे गरजेचे आहे.

2 / 8
जर तुम्हाला आंब्याचे पूर्ण पोषण मिळवायचे असेल आणि रक्तातील साखरही नियंत्रित ठेवायची असेल, तर आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या वेळेनुसार आंबा खाणं फायदेशीर ठरु शकते.

जर तुम्हाला आंब्याचे पूर्ण पोषण मिळवायचे असेल आणि रक्तातील साखरही नियंत्रित ठेवायची असेल, तर आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या वेळेनुसार आंबा खाणं फायदेशीर ठरु शकते.

3 / 8
जेवणापूर्वी ३० ते ६० मिनिटे आधी आंबा खाणे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला आंब्यातील फायबर आणि पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेता येतात. जर तुम्हाला जेवणानंतर आंबा खायचा असेल, तर जेवण आणि आंबा यामध्ये किमान दीड ते दोन तासांचे अंतर ठेवावे. यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही.

जेवणापूर्वी ३० ते ६० मिनिटे आधी आंबा खाणे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला आंब्यातील फायबर आणि पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेता येतात. जर तुम्हाला जेवणानंतर आंबा खायचा असेल, तर जेवण आणि आंबा यामध्ये किमान दीड ते दोन तासांचे अंतर ठेवावे. यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही.

4 / 8
सकाळची नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणाआधी आंबा खाणे कधीही उत्तम असते. कारण दिवसा आपण सक्रिय असतो आणि त्यातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. बऱ्याच भारतीय घरांमध्ये जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून आंबा खाण्याची पद्धत आहे. पण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

सकाळची नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणाआधी आंबा खाणे कधीही उत्तम असते. कारण दिवसा आपण सक्रिय असतो आणि त्यातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. बऱ्याच भारतीय घरांमध्ये जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून आंबा खाण्याची पद्धत आहे. पण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

5 / 8
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण संपूर्ण जेवण करतो, तेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी आधीच वाढलेली असते. त्यातवरून आंबा खाल्ल्यास रक्तातील साखर अचानक वाढते.

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण संपूर्ण जेवण करतो, तेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी आधीच वाढलेली असते. त्यातवरून आंबा खाल्ल्यास रक्तातील साखर अचानक वाढते.

6 / 8
ज्यांना मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे, त्यांनी जेवणानंतर आंबा खाणे पूर्णपणे टाळावे. यामुळे शुगर लेव्हल अनियंत्रित होऊ शकते. जेवणानंतर आंबा खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात, ज्या साठून राहिल्याने वजन वाढण्यास मदत होते.

ज्यांना मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे, त्यांनी जेवणानंतर आंबा खाणे पूर्णपणे टाळावे. यामुळे शुगर लेव्हल अनियंत्रित होऊ शकते. जेवणानंतर आंबा खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात, ज्या साठून राहिल्याने वजन वाढण्यास मदत होते.

7 / 8
जेवण आणि आंबा दोन्ही एकत्र पचवताना पचनसंस्थेवर ताण येतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करू नका. यामुळे पोटाचे विकार किंवा ॲसिडिटी होऊ शकते. (टीप: ही माहिती सामान्य संदर्भांवर आधारित आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी किंवा आहार बदलासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

जेवण आणि आंबा दोन्ही एकत्र पचवताना पचनसंस्थेवर ताण येतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करू नका. यामुळे पोटाचे विकार किंवा ॲसिडिटी होऊ शकते. (टीप: ही माहिती सामान्य संदर्भांवर आधारित आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी किंवा आहार बदलासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

8 / 8
Follow Us
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या