AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटावरची चरबी कशी कमी करावी? या सोप्या गोष्टी करा आणि जादू पाहा!

चुकीच्या जीवनपद्धतीमुळे अनेकांच्या पोटावर चरबी जमा होते. वजन वाढते. मात्र आयुर्वेदाच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता. त्यासाठी काही खास उपाय करावे लागतील.

| Updated on: Dec 06, 2025 | 11:43 PM
Share
चुकीच्या पद्धतीने रोजची कामे करणे, दिनचर्या चुकीची असणे यामुळे आरोग्यावर खूप वाईट असे परिणाम पडतात. चुकीच्या आहारामुळे तर काही जणांच्या पोटावर खूप सारी चरबी जमा होते. त्यांचे पोट बाहेर येते. बहुसंख्य लोकांना आजघडीला ही अडचण आहेच.

चुकीच्या पद्धतीने रोजची कामे करणे, दिनचर्या चुकीची असणे यामुळे आरोग्यावर खूप वाईट असे परिणाम पडतात. चुकीच्या आहारामुळे तर काही जणांच्या पोटावर खूप सारी चरबी जमा होते. त्यांचे पोट बाहेर येते. बहुसंख्य लोकांना आजघडीला ही अडचण आहेच.

1 / 5
पण या अडचणीवर तुम्हाला मात करता येऊ शकते. योग्य ती काळजी घेतली तर हे शक्य आहे. आयुर्वेदाच्या मदतीने हे शक्य होऊ शकते. हे उपाय केले तर कदाचित तुम्हाला लगेच फरकही जाणवू लागेल. तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

पण या अडचणीवर तुम्हाला मात करता येऊ शकते. योग्य ती काळजी घेतली तर हे शक्य आहे. आयुर्वेदाच्या मदतीने हे शक्य होऊ शकते. हे उपाय केले तर कदाचित तुम्हाला लगेच फरकही जाणवू लागेल. तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

2 / 5
आल्याचा रस आणि मधाच्या मदतीने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. त्यासाठी तुम्हाला 30 मिली आल्याच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून तो खायचा आहे. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी असे केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच तुमच्या आरोग्यतही सुधारणा होते.

आल्याचा रस आणि मधाच्या मदतीने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. त्यासाठी तुम्हाला 30 मिली आल्याच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून तो खायचा आहे. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी असे केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच तुमच्या आरोग्यतही सुधारणा होते.

3 / 5
वजन कमी करायचे असेल तर दालचिनी मदतीला येऊ शकते. आचार्य श्री बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार 200 मिली लीटर पाण्यात तीन ते चार ग्रॅम दालचीनी पावडर मिसळून ते 15 मिनिटांपर्यंत उकळावे नंतर हे मिश्रण कोमट झाल्यानंतर त्यात मध मिसळावा. सकाळी रिकाम्या पोटी हे सेवन केल्यास तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

वजन कमी करायचे असेल तर दालचिनी मदतीला येऊ शकते. आचार्य श्री बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार 200 मिली लीटर पाण्यात तीन ते चार ग्रॅम दालचीनी पावडर मिसळून ते 15 मिनिटांपर्यंत उकळावे नंतर हे मिश्रण कोमट झाल्यानंतर त्यात मध मिसळावा. सकाळी रिकाम्या पोटी हे सेवन केल्यास तुमच्या पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत