AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीदेवींचे कधीच न पाहिले फोटो… सुपरस्टार झाल्यानंतर बदलेला अभिनेत्रीचा लूक… तिसरा फोटो पाहून तर म्हणाल…

बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2018 मध्ये अखेरचा श्वास घेतला... दुबईत एका लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवी पुन्हा भारतात परतल्याच नाही. आता तर त्यांचा मृतदेह... अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलेल्या श्रीदेवी यांच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा होते. पण त्यांचे असे काही फोटो आहेत जे सहसा कोणी पाहिलेच नसतील

| Updated on: Feb 24, 2026 | 12:18 PM
Share
श्रीदेवी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 मध्ये तामिळनाडू येखील छोट्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अय्यपन आणि आईचं नाव राजेश्वरी असं होतं... वयाच्या 6 व्या वर्षीच श्रीदेवी यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली...

श्रीदेवी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 मध्ये तामिळनाडू येखील छोट्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अय्यपन आणि आईचं नाव राजेश्वरी असं होतं... वयाच्या 6 व्या वर्षीच श्रीदेवी यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली...

1 / 5
श्रीदेवी यांचं फिल्मी करियर दक्षिण भारतीय सिनेमातून सुरु झालं. त्यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आणि अनेक पुरस्कार जिंकले. 1971 मध्ये 'मूव्ही पूंबट्टा' या मल्याळम सिनेमासाठी त्यांना केरळ राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीदेवी यांचं फिल्मी करियर दक्षिण भारतीय सिनेमातून सुरु झालं. त्यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आणि अनेक पुरस्कार जिंकले. 1971 मध्ये 'मूव्ही पूंबट्टा' या मल्याळम सिनेमासाठी त्यांना केरळ राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2 / 5
तेव्हा श्रीदेवी यांना एक गोष्ट कळली आणि ती म्हणजे, अभिनय फक्त भाषेवर आधारित नसते तर, चेहऱ्यावरील भाव आणि मेहनत देखील तितकीच गरजेची आहे.  त्यानंतर श्रीदेवी यांनी  कधीच मागेवळून पाहिलं नाही. आज त्यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही.

तेव्हा श्रीदेवी यांना एक गोष्ट कळली आणि ती म्हणजे, अभिनय फक्त भाषेवर आधारित नसते तर, चेहऱ्यावरील भाव आणि मेहनत देखील तितकीच गरजेची आहे. त्यानंतर श्रीदेवी यांनी कधीच मागेवळून पाहिलं नाही. आज त्यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही.

3 / 5
 श्रीदेवी यांनी 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सोलहवां सावन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यांना लोकप्रियता 'हिम्मतवाला' सिनेमातून मिळाली... श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं..

श्रीदेवी यांनी 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सोलहवां सावन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यांना लोकप्रियता 'हिम्मतवाला' सिनेमातून मिळाली... श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं..

4 / 5
श्रीदेवी यांनी त्यांच्या करियरमध्ये  एकापेक्षा एक भूमिका साकारल्या. 'चालबाज' सिनेमात त्यांनी डबल रोल केला. 'सदमा' आणि 'चांदनी' सिनेमाने विक्रम रचला... श्रीदेवी यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं.. 2013 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले.

श्रीदेवी यांनी त्यांच्या करियरमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारल्या. 'चालबाज' सिनेमात त्यांनी डबल रोल केला. 'सदमा' आणि 'चांदनी' सिनेमाने विक्रम रचला... श्रीदेवी यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं.. 2013 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले.

5 / 5
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?.
आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती
आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती.
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन.
भाजप पक्ष नाही, छळ छावणी! त्याचे बळी दादा; संजय राऊतांची विखारी टीका
भाजप पक्ष नाही, छळ छावणी! त्याचे बळी दादा; संजय राऊतांची विखारी टीका.
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल.
अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान
अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान.
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल.
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना.
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू.
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात.