AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्यांचे फक्त 4 नियम पाळा, यश घेईल पायाशी लोळण!

आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. या सल्ल्यांचे पालन केल्यास आयुष्यात यश नक्की मिळू शकते.

| Updated on: Jul 14, 2025 | 9:15 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. या सल्ल्यांची तुम्ही जीवनात अंमलबजावणी केली तर यश तुमच्या पायाशी लोळण घेईल.

आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. या सल्ल्यांची तुम्ही जीवनात अंमलबजावणी केली तर यश तुमच्या पायाशी लोळण घेईल.

1 / 6
आचार्य चाणक्या सांगितल्यानुसार तुमच्यापुढे तुमची स्तुती करणाऱ्या आणि पाठीमागे तुमच्या आयुष्यात अडचण निर्माण करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. अशा प्रकारच्या लोकांकडून तु्म्हाला धोका मिळण्याची शक्यता असता. त्यामुळे या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये.

आचार्य चाणक्या सांगितल्यानुसार तुमच्यापुढे तुमची स्तुती करणाऱ्या आणि पाठीमागे तुमच्या आयुष्यात अडचण निर्माण करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. अशा प्रकारच्या लोकांकडून तु्म्हाला धोका मिळण्याची शक्यता असता. त्यामुळे या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये.

2 / 6
मित्रांना कधीच तुमची गुपितं सांगू नयेत. कारण असे केल्यास कठीण काळात तुमच्या अडचणी वाढू शकतात. भाऊ-बहीण, आई-वडील यांच्याशिवाय कधीच कोणावर विश्वास ठेवू नये.

मित्रांना कधीच तुमची गुपितं सांगू नयेत. कारण असे केल्यास कठीण काळात तुमच्या अडचणी वाढू शकतात. भाऊ-बहीण, आई-वडील यांच्याशिवाय कधीच कोणावर विश्वास ठेवू नये.

3 / 6
जे मित्र स्वार्थी आहेत, त्यांच्यापासून लांब राहा. स्वार्थी मित्र तुमचा वेळेनुसार वापर करतात आणि तुम्हाला मदत लागेल तेव्हा तुमची साथ सोडतात. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही दूर राहावे.

जे मित्र स्वार्थी आहेत, त्यांच्यापासून लांब राहा. स्वार्थी मित्र तुमचा वेळेनुसार वापर करतात आणि तुम्हाला मदत लागेल तेव्हा तुमची साथ सोडतात. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही दूर राहावे.

4 / 6
आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्यानुसार आयुष्यात नेहमी स्पष्टता ठेवा. तुमची सर्व कामे प्रामाणिकपणे करा. ज्या लोकांमध्ये स्पष्टता आहे, त्यांच्यासोबतच मैत्री करावी. तसे केल्यास हे लोक अडचणीच्या काळात मदत करतात.

आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्यानुसार आयुष्यात नेहमी स्पष्टता ठेवा. तुमची सर्व कामे प्रामाणिकपणे करा. ज्या लोकांमध्ये स्पष्टता आहे, त्यांच्यासोबतच मैत्री करावी. तसे केल्यास हे लोक अडचणीच्या काळात मदत करतात.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.