AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कुटुंबप्रमुखाकडे नसतील या 3 गोष्टी तर होईल विध्वंस; नेमकं काय करायला हवं?

आचार्य चाणक्य यांचे राजकारण, अर्थसास्त्रातील ज्ञान अतुलनीय आहे. त्यांनी दिलेले सल्ले, संदेश आजही तेवढेच लागू पडतात. दरम्यान, त्यांनी कुटुंबाच्या समृद्धीविषयी तसे घरातील कुटुंबप्रमुखाविषयी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाने चाणक्यांच्या या संदेशाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

| Updated on: Aug 20, 2025 | 10:17 PM
Share
आचार्य चाणक्य यांचे राजकारण, अर्थसास्त्रातील ज्ञान अतुलनीय आहे. त्यांनी दिलेले सल्ले, संदेश आजही तेवढेच लागू पडतात. दरम्यान, त्यांनी कुटुंबाच्या समृद्धीविषयी तसे घरातील कुटुंबप्रमुखाविषयी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाने चाणक्यांच्या या संदेशाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

आचार्य चाणक्य यांचे राजकारण, अर्थसास्त्रातील ज्ञान अतुलनीय आहे. त्यांनी दिलेले सल्ले, संदेश आजही तेवढेच लागू पडतात. दरम्यान, त्यांनी कुटुंबाच्या समृद्धीविषयी तसे घरातील कुटुंबप्रमुखाविषयी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाने चाणक्यांच्या या संदेशाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

1 / 6
आचार्य चाणक्य यांच्यानुसार कुटंबप्रमुखाकडे काही खास बाबी असल्या पाहिजेत. कुटुंप्रमुखाकडे या गोष्टी नसतील तर घराची भरभराट होण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी संपूर्ण कुटुंब दारिद्र्यातच जगू शकते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार कुटंबप्रमुखाकडे काही खास बाबी असल्या पाहिजेत. कुटुंप्रमुखाकडे या गोष्टी नसतील तर घराची भरभराट होण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी संपूर्ण कुटुंब दारिद्र्यातच जगू शकते.

2 / 6
आचार्य चाणक्य यांच्यानुसार कुटुंप्रमुखाकडे निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. कारण कुटुंप्रमुखाला अनेकदा महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्याच्यात हा गुण असणे फारच गरजेचे आहे. कुटुंप्रमुखात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर संपूर्ण कुटुंब  आनंदी राहते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार कुटुंप्रमुखाकडे निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. कारण कुटुंप्रमुखाला अनेकदा महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्याच्यात हा गुण असणे फारच गरजेचे आहे. कुटुंप्रमुखात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहते.

3 / 6
कुटुंप्रमुखाने नेमही सतर्क असायला हवे. तसेच कोणाचाही सल्ला नीट न ऐकताच त्याची अंमलबजावणी करू नये. कुटुंप्रमुखाने एखाद्या भांडणाची किंवा अन्य कोणत्याही प्रकरणाच्या दोन्ही बाजू जाणून घेऊन मगच निर्णय घ्यायला हवा. कुटुंप्रमुखात हा गुण असेल तर संपूर्ण कुटुंब सुखी राहते.

कुटुंप्रमुखाने नेमही सतर्क असायला हवे. तसेच कोणाचाही सल्ला नीट न ऐकताच त्याची अंमलबजावणी करू नये. कुटुंप्रमुखाने एखाद्या भांडणाची किंवा अन्य कोणत्याही प्रकरणाच्या दोन्ही बाजू जाणून घेऊन मगच निर्णय घ्यायला हवा. कुटुंप्रमुखात हा गुण असेल तर संपूर्ण कुटुंब सुखी राहते.

4 / 6
 कुटुंप्रमुखाने कुटुंबातील सदस्यांशी कधीच भेदभाव करू नये. सर्वांनाच समान वागणूक द्यावी. एका सदस्यावर फार करणे आणि दुसऱ्या सदस्यावर राग-राग करणे टाळायला हवे. कुटुंप्रमुखाने सर्वांना समान समजून घरातील निर्णय घ्यायला हवेत.

कुटुंप्रमुखाने कुटुंबातील सदस्यांशी कधीच भेदभाव करू नये. सर्वांनाच समान वागणूक द्यावी. एका सदस्यावर फार करणे आणि दुसऱ्या सदस्यावर राग-राग करणे टाळायला हवे. कुटुंप्रमुखाने सर्वांना समान समजून घरातील निर्णय घ्यायला हवेत.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.