AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कधीच टाळू नका या गोष्टी, अन्यथा घर बनेल स्मशान, आचार्य चाणक्यांचा उपदेश काय?

आचार्य चाणक्य यांनी कुटुंबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन न केल्यास घर एखाद्या स्मशानासारखे राहते, असे म्हटले जाते.

| Updated on: Jul 12, 2025 | 8:54 PM
Share
आचार्य चाणक्य यांना संपूर्ण देश ओळखतो. ते एक अर्थशास्त्री, कुटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास आयुष्यात  प्रगती होते आणि जीवन सुखकर होतं, असं म्हटलं जातं.

आचार्य चाणक्य यांना संपूर्ण देश ओळखतो. ते एक अर्थशास्त्री, कुटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास आयुष्यात प्रगती होते आणि जीवन सुखकर होतं, असं म्हटलं जातं.

1 / 5
त्यांनी घराविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन न केल्यास तुमच्या घरात कधीही शांतता नांदणार नाही. घरात अशांतता, नैराश्य, दारिद्र्य राहील असे म्हटले जाते.

त्यांनी घराविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन न केल्यास तुमच्या घरात कधीही शांतता नांदणार नाही. घरात अशांतता, नैराश्य, दारिद्र्य राहील असे म्हटले जाते.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात देवतांची पूजा केली जात नाही, ज्या घरात मंत्रांचा जप केला जात नाही, त्या घरात आनंद नसतो. असा घरात देवी-देवतांचा वास नसतो. म्हणूनच अशा घरामध्ये दारिद्र्य नांदते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात देवतांची पूजा केली जात नाही, ज्या घरात मंत्रांचा जप केला जात नाही, त्या घरात आनंद नसतो. असा घरात देवी-देवतांचा वास नसतो. म्हणूनच अशा घरामध्ये दारिद्र्य नांदते.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात कोणतेही शुभ कार्य होत नाही, ते घर स्मशानासम असते. त्यामुळेच घरात वेळोवेळी यज्ञ, पूजापाठ, सत्यनारायणाची पूजा करायला हवी. अशा प्रकारच्या क्रियांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते, असे चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात कोणतेही शुभ कार्य होत नाही, ते घर स्मशानासम असते. त्यामुळेच घरात वेळोवेळी यज्ञ, पूजापाठ, सत्यनारायणाची पूजा करायला हवी. अशा प्रकारच्या क्रियांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते, असे चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत