AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya niti : पती प्रेम करत नाही? चाणक्य म्हणतात पत्नीने पतीच्या फक्त या भागाला स्पर्श करावा, नवरा जीव ओवाळून टाकेल

Chanakya niti आर्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नीमधील नातेसंबंध हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातेसंबंध असतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीच्या शरीराच्या या भागाला जर स्पर्श केला तर पतीचं पत्नीवरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

| Updated on: Nov 07, 2024 | 9:32 PM
Share
चाणक्य नीतीमध्ये धर्म-अर्धम, कर्म, पाप-पुण्य आणि जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींचं विश्लेषन करण्यात आलं आहे. आचार्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही मार्गदर्शक ठरत आहेत.

चाणक्य नीतीमध्ये धर्म-अर्धम, कर्म, पाप-पुण्य आणि जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींचं विश्लेषन करण्यात आलं आहे. आचार्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही मार्गदर्शक ठरत आहेत.

1 / 7
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये पती -आणि पत्नीचे संबंध कसे असावेत याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील अनेक गोष्टी आजही सुखी दाम्पत्य जीवनासाठी उपयोगी ठरत आहेत.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये पती -आणि पत्नीचे संबंध कसे असावेत याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील अनेक गोष्टी आजही सुखी दाम्पत्य जीवनासाठी उपयोगी ठरत आहेत.

2 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नीमधील नातेसंबंध हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातेसंबंध असतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीच्या शरीराच्या या भागाला जर स्पर्श केला तर पतीचं पत्नीवरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

आर्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नीमधील नातेसंबंध हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातेसंबंध असतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीच्या शरीराच्या या भागाला जर स्पर्श केला तर पतीचं पत्नीवरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

3 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

4 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की घरातील ज्येष्ठ नागरिकांचा ज्याप्रमाणे आपण त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक पत्नीला देखील  सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पतीचे चरण स्पर्श करायला पाहिजे. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

आर्य चाणक्य म्हणतात की घरातील ज्येष्ठ नागरिकांचा ज्याप्रमाणे आपण त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक पत्नीला देखील सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पतीचे चरण स्पर्श करायला पाहिजे. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

5 / 7
पत्नीने पतीचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला पाहिजे. ही गोष्ट पत्नीचं आपल्या पतीप्रती असलेलं प्रेम समर्पणाचा भाव दाखवते, यामुळे संसाराचा आनंद वाढत जातो, असं आर्य चाणक्य म्हणतात.

पत्नीने पतीचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला पाहिजे. ही गोष्ट पत्नीचं आपल्या पतीप्रती असलेलं प्रेम समर्पणाचा भाव दाखवते, यामुळे संसाराचा आनंद वाढत जातो, असं आर्य चाणक्य म्हणतात.

6 / 7
चाणक्य पुढे असंही म्हणतात की पुरुषांनी जेवण करणाऱ्या पत्नीकडे किंवा दुसऱ्या स्त्रीकडे पाहू नये, असं करणं धर्म शिष्टाचाराच्या विरोधात आहे.

चाणक्य पुढे असंही म्हणतात की पुरुषांनी जेवण करणाऱ्या पत्नीकडे किंवा दुसऱ्या स्त्रीकडे पाहू नये, असं करणं धर्म शिष्टाचाराच्या विरोधात आहे.

7 / 7
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.