AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जन्मापूर्वीच तुमच्या नशिबात ‘या’ गोष्टी लिहिलेल्या असतात, जाणून घ्या याबद्दल!

पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय जे त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. माणसाला मिळालेल्या वयापेक्षा जास्त काळ जगता येत नाही. ठरलेल्या वेळी त्याला मरावे लागते. माणसाचे नशीब भूतकाळातील कर्मानुसार ठरते. त्याच्या नशिबात जे काही लिहिले आहे, ते त्याला खूप मिळू शकते. नशिबानुसार माणसाला सुख-दु:ख मिळते.

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 9:25 AM
Share
आपण बऱ्याच वेळा लोकांना बोलताना ऐकले असेल की, काहीही केली तरी कर्म हे मानसाला भोगावेच लागतात. विशेष म्हणजे आचार्य चाणक्य यांचाही यावर विश्वास होता.

आपण बऱ्याच वेळा लोकांना बोलताना ऐकले असेल की, काहीही केली तरी कर्म हे मानसाला भोगावेच लागतात. विशेष म्हणजे आचार्य चाणक्य यांचाही यावर विश्वास होता.

1 / 5
आचार्य चाणक्य मानत होते की काही गोष्टी माणसाच्या जन्मापूर्वीच्या कर्मानुसार ठरतात. यापैकी कोणत्याही गोष्टीत बदल होऊ शकत नाही.

आचार्य चाणक्य मानत होते की काही गोष्टी माणसाच्या जन्मापूर्वीच्या कर्मानुसार ठरतात. यापैकी कोणत्याही गोष्टीत बदल होऊ शकत नाही.

2 / 5
पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय जे त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. माणसाला मिळालेल्या वयापेक्षा जास्त काळ जगता येत नाही. ठरलेल्या वेळी त्याला मरावे लागते.

पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय जे त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. माणसाला मिळालेल्या वयापेक्षा जास्त काळ जगता येत नाही. ठरलेल्या वेळी त्याला मरावे लागते.

3 / 5
माणसाचे नशीब भूतकाळातील कर्मानुसार ठरते. त्याच्या नशिबात जे काही लिहिले आहे, ते त्याला खूप मिळू शकते. नशिबानुसार माणसाला सुख-दु:ख मिळते.

माणसाचे नशीब भूतकाळातील कर्मानुसार ठरते. त्याच्या नशिबात जे काही लिहिले आहे, ते त्याला खूप मिळू शकते. नशिबानुसार माणसाला सुख-दु:ख मिळते.

4 / 5
तुम्हाला किती ज्ञान आणि किती पैसा मिळेल हे सर्व काही देवाने आधीच ठरवून ठेवले असते. पण देवाने माणसाला कृती करण्याची शक्ती दिली आहे, ज्यामुळे तो आपले नशीब सुधारू शकतो.

तुम्हाला किती ज्ञान आणि किती पैसा मिळेल हे सर्व काही देवाने आधीच ठरवून ठेवले असते. पण देवाने माणसाला कृती करण्याची शक्ती दिली आहे, ज्यामुळे तो आपले नशीब सुधारू शकतो.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.