AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जन्मापूर्वीच तुमच्या नशिबात ‘या’ गोष्टी लिहिलेल्या असतात, जाणून घ्या याबद्दल!

पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय जे त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. माणसाला मिळालेल्या वयापेक्षा जास्त काळ जगता येत नाही. ठरलेल्या वेळी त्याला मरावे लागते. माणसाचे नशीब भूतकाळातील कर्मानुसार ठरते. त्याच्या नशिबात जे काही लिहिले आहे, ते त्याला खूप मिळू शकते. नशिबानुसार माणसाला सुख-दु:ख मिळते.

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 9:25 AM
Share
आपण बऱ्याच वेळा लोकांना बोलताना ऐकले असेल की, काहीही केली तरी कर्म हे मानसाला भोगावेच लागतात. विशेष म्हणजे आचार्य चाणक्य यांचाही यावर विश्वास होता.

आपण बऱ्याच वेळा लोकांना बोलताना ऐकले असेल की, काहीही केली तरी कर्म हे मानसाला भोगावेच लागतात. विशेष म्हणजे आचार्य चाणक्य यांचाही यावर विश्वास होता.

1 / 5
आचार्य चाणक्य मानत होते की काही गोष्टी माणसाच्या जन्मापूर्वीच्या कर्मानुसार ठरतात. यापैकी कोणत्याही गोष्टीत बदल होऊ शकत नाही.

आचार्य चाणक्य मानत होते की काही गोष्टी माणसाच्या जन्मापूर्वीच्या कर्मानुसार ठरतात. यापैकी कोणत्याही गोष्टीत बदल होऊ शकत नाही.

2 / 5
पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय जे त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. माणसाला मिळालेल्या वयापेक्षा जास्त काळ जगता येत नाही. ठरलेल्या वेळी त्याला मरावे लागते.

पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वय जे त्याच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. माणसाला मिळालेल्या वयापेक्षा जास्त काळ जगता येत नाही. ठरलेल्या वेळी त्याला मरावे लागते.

3 / 5
माणसाचे नशीब भूतकाळातील कर्मानुसार ठरते. त्याच्या नशिबात जे काही लिहिले आहे, ते त्याला खूप मिळू शकते. नशिबानुसार माणसाला सुख-दु:ख मिळते.

माणसाचे नशीब भूतकाळातील कर्मानुसार ठरते. त्याच्या नशिबात जे काही लिहिले आहे, ते त्याला खूप मिळू शकते. नशिबानुसार माणसाला सुख-दु:ख मिळते.

4 / 5
तुम्हाला किती ज्ञान आणि किती पैसा मिळेल हे सर्व काही देवाने आधीच ठरवून ठेवले असते. पण देवाने माणसाला कृती करण्याची शक्ती दिली आहे, ज्यामुळे तो आपले नशीब सुधारू शकतो.

तुम्हाला किती ज्ञान आणि किती पैसा मिळेल हे सर्व काही देवाने आधीच ठरवून ठेवले असते. पण देवाने माणसाला कृती करण्याची शक्ती दिली आहे, ज्यामुळे तो आपले नशीब सुधारू शकतो.

5 / 5
Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.