Chanakya Niti | चाणक्य नीतीनुसार ‘या’ 5 परिस्थितीत माणूस मनातून तुटून जातो…

आचार्य चाणक्य हे विद्वान होते. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. पण त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्य नीतीमधून सर्वांना दिले. या नीतीशास्त्रात त्यांनी कोणत्या परिस्थितीत माणूस हतबल होतो या बद्द्ल माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत माणूस सारासार विचार करत नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Dec 18, 2021 | 8:30 AM
पत्नी किंवा खास व्यक्तीपासूनविभक्त होण्याची परिस्थिती एखाद्या व्यक्तीसाठी खूप दुःखदायक असते. ही परिस्थिती सहन करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अशा वेळी माणसाचे निर्णय चुकतात.

पत्नी किंवा खास व्यक्तीपासूनविभक्त होण्याची परिस्थिती एखाद्या व्यक्तीसाठी खूप दुःखदायक असते. ही परिस्थिती सहन करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अशा वेळी माणसाचे निर्णय चुकतात.

1 / 6
बाहेरील लोक आपल्याबद्द्ल काय बोलतात यावर व्यक्तीला जास्त वाईट वाटत नाही पण जर व्यक्तीला नातेवाईक, मित्रांकडून अपमानीत व्हावे लागते तेव्हा ही परिस्थिती खूप वेदनादायक असते.

बाहेरील लोक आपल्याबद्द्ल काय बोलतात यावर व्यक्तीला जास्त वाईट वाटत नाही पण जर व्यक्तीला नातेवाईक, मित्रांकडून अपमानीत व्हावे लागते तेव्हा ही परिस्थिती खूप वेदनादायक असते.

2 / 6
कोणत्याही व्यक्तीवर जेव्हा अतिरिक्त कर्ज होते तेव्हा ती परिस्थिती त्या व्यक्तीसाठी खूप त्रासदायक असते.  कर्ज असल्यामुळे सततच्या विचारांमुळे माणसाला झोपही लागत नाही.

कोणत्याही व्यक्तीवर जेव्हा अतिरिक्त कर्ज होते तेव्हा ती परिस्थिती त्या व्यक्तीसाठी खूप त्रासदायक असते. कर्ज असल्यामुळे सततच्या विचारांमुळे माणसाला झोपही लागत नाही.

3 / 6
जर एखाद्या भल्या माणसावर जर कोणी चारित्र्यहीन असल्याचा आरोप लावला तर त्या व्यक्तीस गुदमरल्यासारखे होते. अशा परिस्थित माणसाने स्वत:वर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते.

जर एखाद्या भल्या माणसावर जर कोणी चारित्र्यहीन असल्याचा आरोप लावला तर त्या व्यक्तीस गुदमरल्यासारखे होते. अशा परिस्थित माणसाने स्वत:वर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते.

4 / 6
गरिबी ही कोणत्याही माणसासाठी अत्यंत वेदनादायी परिस्थीती असते. पैशाअभावी माणसाला सर्व सुखाचा त्याग करावा लागतो. पैसा नसल्याने आपल्या जवळच्या व्यक्तीला आयुष्यातील सुख देऊ शकत नाही. त्यामुळे माणसे अधिक दु:खी होतात.

गरिबी ही कोणत्याही माणसासाठी अत्यंत वेदनादायी परिस्थीती असते. पैशाअभावी माणसाला सर्व सुखाचा त्याग करावा लागतो. पैसा नसल्याने आपल्या जवळच्या व्यक्तीला आयुष्यातील सुख देऊ शकत नाही. त्यामुळे माणसे अधिक दु:खी होतात.

5 / 6
चांगल्या स्वभावाचा माणूस जर स्वार्थी व्यक्तीला भेटला तर परिस्थिती त्याच्यासाठी खूप दुःखी होते. जगात स्वार्थी माणसांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे असते.

चांगल्या स्वभावाचा माणूस जर स्वार्थी व्यक्तीला भेटला तर परिस्थिती त्याच्यासाठी खूप दुःखी होते. जगात स्वार्थी माणसांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे असते.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.