AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | चाणक्य नीतीनुसार ‘या’ 5 परिस्थितीत माणूस मनातून तुटून जातो…

आचार्य चाणक्य हे विद्वान होते. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. पण त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्य नीतीमधून सर्वांना दिले. या नीतीशास्त्रात त्यांनी कोणत्या परिस्थितीत माणूस हतबल होतो या बद्द्ल माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत माणूस सारासार विचार करत नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 8:30 AM
Share
पत्नी किंवा खास व्यक्तीपासूनविभक्त होण्याची परिस्थिती एखाद्या व्यक्तीसाठी खूप दुःखदायक असते. ही परिस्थिती सहन करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अशा वेळी माणसाचे निर्णय चुकतात.

पत्नी किंवा खास व्यक्तीपासूनविभक्त होण्याची परिस्थिती एखाद्या व्यक्तीसाठी खूप दुःखदायक असते. ही परिस्थिती सहन करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अशा वेळी माणसाचे निर्णय चुकतात.

1 / 6
बाहेरील लोक आपल्याबद्द्ल काय बोलतात यावर व्यक्तीला जास्त वाईट वाटत नाही पण जर व्यक्तीला नातेवाईक, मित्रांकडून अपमानीत व्हावे लागते तेव्हा ही परिस्थिती खूप वेदनादायक असते.

बाहेरील लोक आपल्याबद्द्ल काय बोलतात यावर व्यक्तीला जास्त वाईट वाटत नाही पण जर व्यक्तीला नातेवाईक, मित्रांकडून अपमानीत व्हावे लागते तेव्हा ही परिस्थिती खूप वेदनादायक असते.

2 / 6
कोणत्याही व्यक्तीवर जेव्हा अतिरिक्त कर्ज होते तेव्हा ती परिस्थिती त्या व्यक्तीसाठी खूप त्रासदायक असते.  कर्ज असल्यामुळे सततच्या विचारांमुळे माणसाला झोपही लागत नाही.

कोणत्याही व्यक्तीवर जेव्हा अतिरिक्त कर्ज होते तेव्हा ती परिस्थिती त्या व्यक्तीसाठी खूप त्रासदायक असते. कर्ज असल्यामुळे सततच्या विचारांमुळे माणसाला झोपही लागत नाही.

3 / 6
जर एखाद्या भल्या माणसावर जर कोणी चारित्र्यहीन असल्याचा आरोप लावला तर त्या व्यक्तीस गुदमरल्यासारखे होते. अशा परिस्थित माणसाने स्वत:वर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते.

जर एखाद्या भल्या माणसावर जर कोणी चारित्र्यहीन असल्याचा आरोप लावला तर त्या व्यक्तीस गुदमरल्यासारखे होते. अशा परिस्थित माणसाने स्वत:वर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते.

4 / 6
गरिबी ही कोणत्याही माणसासाठी अत्यंत वेदनादायी परिस्थीती असते. पैशाअभावी माणसाला सर्व सुखाचा त्याग करावा लागतो. पैसा नसल्याने आपल्या जवळच्या व्यक्तीला आयुष्यातील सुख देऊ शकत नाही. त्यामुळे माणसे अधिक दु:खी होतात.

गरिबी ही कोणत्याही माणसासाठी अत्यंत वेदनादायी परिस्थीती असते. पैशाअभावी माणसाला सर्व सुखाचा त्याग करावा लागतो. पैसा नसल्याने आपल्या जवळच्या व्यक्तीला आयुष्यातील सुख देऊ शकत नाही. त्यामुळे माणसे अधिक दु:खी होतात.

5 / 6
चांगल्या स्वभावाचा माणूस जर स्वार्थी व्यक्तीला भेटला तर परिस्थिती त्याच्यासाठी खूप दुःखी होते. जगात स्वार्थी माणसांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे असते.

चांगल्या स्वभावाचा माणूस जर स्वार्थी व्यक्तीला भेटला तर परिस्थिती त्याच्यासाठी खूप दुःखी होते. जगात स्वार्थी माणसांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे असते.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.