AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोव्हेंबरमध्ये जन्मलेली मुलं मिळवतात पहिला नंबर! जुलैमध्ये जन्मलेली राहतात सर्वात मागे

मुलांच्या शैक्षणिक कामगिरीबाबत काही डेटा संकलित करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांची शाळेत प्रगती चांगली असते.

| Updated on: Feb 10, 2023 | 2:43 PM
Share
मुलांमध्ये शिकण्याचे ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळेत कठोर परिश्रम करणे खूप महत्वाचे असते. पण तुम्हाला माहित आहे का की ज्या महिन्यात तुमच्या मुलाचा जन्म झाला त्या महिन्याचाही मुलांच्या विकासावर मोठा प्रभाव पडतो. ही एक आश्चर्याची बाब आहे. पण एका संशोधनासाठी गोळा करण्यात आलेल्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे.

मुलांमध्ये शिकण्याचे ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळेत कठोर परिश्रम करणे खूप महत्वाचे असते. पण तुम्हाला माहित आहे का की ज्या महिन्यात तुमच्या मुलाचा जन्म झाला त्या महिन्याचाही मुलांच्या विकासावर मोठा प्रभाव पडतो. ही एक आश्चर्याची बाब आहे. पण एका संशोधनासाठी गोळा करण्यात आलेल्या डेटामधून ही माहिती समोर आली आहे.

1 / 5
एका अहवालानुसार,  एडटेक तज्ज्ञांनी ॲटम लर्निंग द्वारे एकत्रित केलेल्या डेटानुसार, नोव्हेंबरमध्ये जन्मलेली मुले ही प्राथमिक शाळेतील शैक्षणिक क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करतात. तर जुलैमध्ये जन्मलेल्या मुलांची कामगिरी सुमार असते, अशी माहिती समोर आहे.

एका अहवालानुसार, एडटेक तज्ज्ञांनी ॲटम लर्निंग द्वारे एकत्रित केलेल्या डेटानुसार, नोव्हेंबरमध्ये जन्मलेली मुले ही प्राथमिक शाळेतील शैक्षणिक क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करतात. तर जुलैमध्ये जन्मलेल्या मुलांची कामगिरी सुमार असते, अशी माहिती समोर आहे.

2 / 5
 हे संशोधन 6 वर्षांच्या मुलांवर करण्यात आले आहे, ज्यांना 5000 पैकी गुण देण्यात आले होते. या संशोधनानुसार, सप्टेंबरमध्ये जन्मलेली मुले शाळेत अव्वल स्थान मिळवतात तर ऑगस्टमध्ये जन्मलेली मुलं अभ्यासासाठी खूप जास्त संघर्ष करतात.

हे संशोधन 6 वर्षांच्या मुलांवर करण्यात आले आहे, ज्यांना 5000 पैकी गुण देण्यात आले होते. या संशोधनानुसार, सप्टेंबरमध्ये जन्मलेली मुले शाळेत अव्वल स्थान मिळवतात तर ऑगस्टमध्ये जन्मलेली मुलं अभ्यासासाठी खूप जास्त संघर्ष करतात.

3 / 5
  सामान्यत: शरद ऋतूमध्ये जन्माला आलेली मुलं ही त्यांच्या समवयस्कांना शैक्षणिकदृष्ट्या मागे टाकतात, तर उन्हाळ्यात जन्मलेली मुले - ज्यांची शाळा चौथ्या वर्षानंतर सुरू होते, ती अभ्यासात अनेकदा मागे पडतात, असे संशोधकांना आढळून आले.

सामान्यत: शरद ऋतूमध्ये जन्माला आलेली मुलं ही त्यांच्या समवयस्कांना शैक्षणिकदृष्ट्या मागे टाकतात, तर उन्हाळ्यात जन्मलेली मुले - ज्यांची शाळा चौथ्या वर्षानंतर सुरू होते, ती अभ्यासात अनेकदा मागे पडतात, असे संशोधकांना आढळून आले.

4 / 5
गणित, इंग्रजी, विज्ञान, व्हर्बल रिझनिंग याद्वारे मुलांची कामगिरी मोजण्यात आली. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांना 3046 गुण देण्यात आले. त्याचबरोबर सप्टेंबरच्या मुलांना 3045 आणि जुलैच्या मुलांना 2932 गुण मिळाल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

गणित, इंग्रजी, विज्ञान, व्हर्बल रिझनिंग याद्वारे मुलांची कामगिरी मोजण्यात आली. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांना 3046 गुण देण्यात आले. त्याचबरोबर सप्टेंबरच्या मुलांना 3045 आणि जुलैच्या मुलांना 2932 गुण मिळाल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.