Taimur Ali Khan | मध्यप्रदेशच्या शाळेत विचारला गेला तैमुर अली खान संदर्भात प्रश्न, पेपर पाहून उडाला गोंधळ!

मध्य प्रदेशातील खांडवा येथील एका शाळेत परीक्षेत असा प्रश्न विचारण्यात आला, जो पाहून आता चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. हा प्रश्न करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानबद्दल होता. प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारल्याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली आहे.

| Updated on: Dec 25, 2021 | 12:57 PM
मध्य प्रदेशातील खांडवा येथील एका शाळेत परीक्षेत असा प्रश्न विचारण्यात आला,  जो पाहून आता चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. हा प्रश्न करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानबद्दल होता. प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारल्याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली आहे.

मध्य प्रदेशातील खांडवा येथील एका शाळेत परीक्षेत असा प्रश्न विचारण्यात आला, जो पाहून आता चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. हा प्रश्न करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानबद्दल होता. प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारल्याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली आहे.

1 / 5
सामान्य ज्ञानातील चालू घडामोडीशी संबंधित प्रश्नपत्रिकेत करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव लिहिण्यास सांगितले होते. खांडवाचे जिल्हा शिक्षण अधिकारी संजीव म्हणाले, शाळेला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे प्रश्न विचारले जाऊ नयेत, असे मलाही वाटते, असेही संजीव म्हणाले.

सामान्य ज्ञानातील चालू घडामोडीशी संबंधित प्रश्नपत्रिकेत करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव लिहिण्यास सांगितले होते. खांडवाचे जिल्हा शिक्षण अधिकारी संजीव म्हणाले, शाळेला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे प्रश्न विचारले जाऊ नयेत, असे मलाही वाटते, असेही संजीव म्हणाले.

2 / 5
शाळेच्या पालक मंडळाचे प्रमुख अनिश आरझारे यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, 'सैफ आणि करीनाच्या मुलाचे नाव तैमूर आहे, सर्वांना हे देखील माहीत आहे की तैमूर नावाच्या एकानेच आपल्या देशात दहशत पसरवली होती, ही वस्तुस्थिती आहे. तरीही या दोघांनीही आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आहे. करीना आणि सैफच्या मुलांची नावे विचारण्याऐवजी मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजा बाई आणि देवी अहिल्याबाईंबद्दल प्रश्न विचारावेत.’

शाळेच्या पालक मंडळाचे प्रमुख अनिश आरझारे यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, 'सैफ आणि करीनाच्या मुलाचे नाव तैमूर आहे, सर्वांना हे देखील माहीत आहे की तैमूर नावाच्या एकानेच आपल्या देशात दहशत पसरवली होती, ही वस्तुस्थिती आहे. तरीही या दोघांनीही आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आहे. करीना आणि सैफच्या मुलांची नावे विचारण्याऐवजी मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजा बाई आणि देवी अहिल्याबाईंबद्दल प्रश्न विचारावेत.’

3 / 5
करीना आणि सैफचा मुलगा तैमूरच्या नावावरून याआधीही बराच गदारोळ झाला आहे. या दोघांनी जेव्हा तैमूरच्या नावाची घोषणा केली तेव्हा दोन्ही स्टार्स विशेषत: करीना कपूरला याबद्दल खूप ट्रोल करण्यात आले.

करीना आणि सैफचा मुलगा तैमूरच्या नावावरून याआधीही बराच गदारोळ झाला आहे. या दोघांनी जेव्हा तैमूरच्या नावाची घोषणा केली तेव्हा दोन्ही स्टार्स विशेषत: करीना कपूरला याबद्दल खूप ट्रोल करण्यात आले.

4 / 5
तसे, तैमूरच नाही तर करीना आणि सैफने त्यांच्या लहान मुलाचे नाव जहांगीर ठेवले, तेव्हा पुन्हा गदारोळ झाला. तसे, ते दोघेही आपल्या मुलाला प्रेमाने ‘जेह’ म्हणतात.

तसे, तैमूरच नाही तर करीना आणि सैफने त्यांच्या लहान मुलाचे नाव जहांगीर ठेवले, तेव्हा पुन्हा गदारोळ झाला. तसे, ते दोघेही आपल्या मुलाला प्रेमाने ‘जेह’ म्हणतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.