AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा धमाका? अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटांना टाकले मागे

द केरळ स्टोरी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. हा चित्रपट रिलीज होऊनये, याकरिता अनेकांनी थेट कोर्टात धाव देखील घेतली. अनेक वादांनंतर शेवटी द केरळ स्टोरी हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

| Updated on: May 05, 2023 | 3:40 PM
Share
द केरळ स्टोरी हा चित्रपट आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे अॅडवांस बुकिंग देखील जबरदस्त झाले आहे. या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

द केरळ स्टोरी हा चित्रपट आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे अॅडवांस बुकिंग देखील जबरदस्त झाले आहे. या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

1 / 5
अनेकांनी द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज होऊनये, यासाठी थेट कोर्टात धाव घेतली होती. रिपोर्टनुसार द केरळ स्टोरी हा चित्रपट कमाईमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाला देखील सहज मागे टाकेल.

अनेकांनी द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज होऊनये, यासाठी थेट कोर्टात धाव घेतली होती. रिपोर्टनुसार द केरळ स्टोरी हा चित्रपट कमाईमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाला देखील सहज मागे टाकेल.

2 / 5
ओपनिंग डेला द केरळ स्टोरी हा चित्रपट 10 कोटींच्या पुढे कमाई करेल असा अंदाज हा व्यक्त केला जातोय. अॅडवांस बुकिंगमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाला द केरळ स्टोरी चित्रपटाने मागे टाकले आहे.

ओपनिंग डेला द केरळ स्टोरी हा चित्रपट 10 कोटींच्या पुढे कमाई करेल असा अंदाज हा व्यक्त केला जातोय. अॅडवांस बुकिंगमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाला द केरळ स्टोरी चित्रपटाने मागे टाकले आहे.

3 / 5
द केरळ स्टोरी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटाची स्टोरी ही केरळमधील 32 हजार मुलींवर आधारित आहे. या मुली अचानक गायब झाल्या होत्या.

द केरळ स्टोरी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटाची स्टोरी ही केरळमधील 32 हजार मुलींवर आधारित आहे. या मुली अचानक गायब झाल्या होत्या.

4 / 5
32 हजार मुलींची फसवणूक करत अगोदर त्यांना इस्लाम धर्म हा स्वीकारायला लावला आणि नंतर थेट दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी सीरियाला पाठवण्यात आले, अशी चित्रपटाची स्टोरी आहे.

32 हजार मुलींची फसवणूक करत अगोदर त्यांना इस्लाम धर्म हा स्वीकारायला लावला आणि नंतर थेट दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी सीरियाला पाठवण्यात आले, अशी चित्रपटाची स्टोरी आहे.

5 / 5
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.