AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी पिण्यासाठी तांब्याची की काचेची कोणती बॉटल वापरणे योग्य? तुमच्यासाठी कोणता पर्याय बेस्ट?

तांब्याच्या बाटलीतील पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तर काचेची बाटली रसायनांपासून मुक्त आणि सुरक्षित असते. जाणून घ्या तुमच्या आरोग्यासाठी कोणती बाटली सर्वोत्तम आहे.

| Updated on: Jan 12, 2026 | 3:21 PM
Share
आपल्या शरीरासाठी पाणी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते कोणत्या भांड्यात साठवले जाते, हे देखील महत्त्वाचे असते. अनेकजण ऋतूनुसार बाटल्या बदलतात, ज्यामध्ये प्रामुख्याने तांब्याच्या आणि काचेच्या बाटल्यांचा वापर केला जातो. या दोन्ही बाटल्यांचे स्वतःचे वेगळे फायदे आणि वैशिष्ट्ये आहेत.

आपल्या शरीरासाठी पाणी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते कोणत्या भांड्यात साठवले जाते, हे देखील महत्त्वाचे असते. अनेकजण ऋतूनुसार बाटल्या बदलतात, ज्यामध्ये प्रामुख्याने तांब्याच्या आणि काचेच्या बाटल्यांचा वापर केला जातो. या दोन्ही बाटल्यांचे स्वतःचे वेगळे फायदे आणि वैशिष्ट्ये आहेत.

1 / 6
तांब्यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जर पाणी तांब्याच्या बाटलीत किमान १६ तास साठवून ठेवले, तर त्यातील हानिकारक जीवाणू नष्ट होऊन पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध होते.

तांब्यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जर पाणी तांब्याच्या बाटलीत किमान १६ तास साठवून ठेवले, तर त्यातील हानिकारक जीवाणू नष्ट होऊन पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध होते.

2 / 6
तांब्याच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन सुधारते आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. तांब्यामुळे पाण्याच्या चवीत थोडासा बदल जाणवू शकतो. जो आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

तांब्याच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन सुधारते आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. तांब्यामुळे पाण्याच्या चवीत थोडासा बदल जाणवू शकतो. जो आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

3 / 6
काचेच्या बाटलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती पाण्यात कोणतेही रासायनिक घटक सोडत नाही. प्लास्टिकच्या तुलनेत काचेची बाटली अत्यंत सुरक्षित मानली जाते. काचेच्या बाटलीमुळे पाण्याची मूळ चव बदलत नाही. यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक रसायने नसतात.

काचेच्या बाटलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती पाण्यात कोणतेही रासायनिक घटक सोडत नाही. प्लास्टिकच्या तुलनेत काचेची बाटली अत्यंत सुरक्षित मानली जाते. काचेच्या बाटलीमुळे पाण्याची मूळ चव बदलत नाही. यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक रसायने नसतात.

4 / 6
काचेच्या बाटल्या वापरताना त्यांच्या झाकणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही वेळा निकृष्ट दर्जाच्या झाकणांचा रंग किंवा कण पाण्यात मिसळू शकतात. त्यामुळे नेहमी चांगल्या गुणवत्तेच्या झाकणाची बाटली निवडावी.

काचेच्या बाटल्या वापरताना त्यांच्या झाकणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही वेळा निकृष्ट दर्जाच्या झाकणांचा रंग किंवा कण पाण्यात मिसळू शकतात. त्यामुळे नेहमी चांगल्या गुणवत्तेच्या झाकणाची बाटली निवडावी.

5 / 6
जर तुम्हाला पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध करायचे असेल आणि आरोग्याला अतिरिक्त फायदे हवे असतील, तर तांब्याची बाटली उत्तम आहे. मात्र, तुम्हाला पाण्याची चव बदलायची नसेल आणि रसायनांपासून मुक्त पर्याय हवा असेल, तर काचेची बाटली हा एक सुरक्षित पर्याय ठरतो.

जर तुम्हाला पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध करायचे असेल आणि आरोग्याला अतिरिक्त फायदे हवे असतील, तर तांब्याची बाटली उत्तम आहे. मात्र, तुम्हाला पाण्याची चव बदलायची नसेल आणि रसायनांपासून मुक्त पर्याय हवा असेल, तर काचेची बाटली हा एक सुरक्षित पर्याय ठरतो.

6 / 6
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा.
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा.