AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | कोरोनामुळे IPL 2021 चा बाजार उठला, ‘या’ स्पर्धांवरही धोका कायम, भारताला यजमानपद गमावावं लागणार?

कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येमुळे बीसीसीआयने आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्यात आला. मात्र या कोरोनामुळे आगामी स्पर्धांवरही टांगती तलवार आहे.

| Updated on: May 07, 2021 | 12:00 AM
Share
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्यात आला. बायो बबलमध्ये असतानाही खेळाडूंना कोरोनाने गाठलं. त्यामुळे बीसीसीआयने 4 मे ला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या कोरोनामुळे अनेक क्रीडा स्पर्धा या अनिश्चित काळासाठी रद्द कराव्या लागू शकतात. विशेष म्हणजे भारतात होणाऱ्या स्पर्धांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्यात आला. बायो बबलमध्ये असतानाही खेळाडूंना कोरोनाने गाठलं. त्यामुळे बीसीसीआयने 4 मे ला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या कोरोनामुळे अनेक क्रीडा स्पर्धा या अनिश्चित काळासाठी रद्द कराव्या लागू शकतात. विशेष म्हणजे भारतात होणाऱ्या स्पर्धांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

1 / 5
पुढील म्हणजेच 18  जूनपासून टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनसह अनेक खेळाडू हे भारतात आहेत. हे खेळाडू काही दिवसात इंग्लंडला रवाना होतील. तसेच टीम इंडियाही मे महिन्याअखेरीस इंग्लंडला रवाना होईल. ब्रिटेनमध्ये भारतातून येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्यावर परिणाम होऊ शकतो.

पुढील म्हणजेच 18 जूनपासून टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनसह अनेक खेळाडू हे भारतात आहेत. हे खेळाडू काही दिवसात इंग्लंडला रवाना होतील. तसेच टीम इंडियाही मे महिन्याअखेरीस इंग्लंडला रवाना होईल. ब्रिटेनमध्ये भारतातून येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्यावर परिणाम होऊ शकतो.

2 / 5
या कोरोनाचा टोक्यो ऑलिम्पिकला फटका बसू शकतो. या स्पर्धेचं आयोजन  23 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे. मात्र स्पर्धेच्या आयोजनावर कोरोनाचे सावट आहे. त्यात भारतीय क्रीडापटूंसाठी धोक्याची घंटा आहे. कारण देशातील परिस्थितीमुळे त्यांना सराव करणं आणखी आव्हानात्मक झालं आहे. कोरोनाचा जोर असाच राहिला तर भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता आहे.

या कोरोनाचा टोक्यो ऑलिम्पिकला फटका बसू शकतो. या स्पर्धेचं आयोजन 23 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे. मात्र स्पर्धेच्या आयोजनावर कोरोनाचे सावट आहे. त्यात भारतीय क्रीडापटूंसाठी धोक्याची घंटा आहे. कारण देशातील परिस्थितीमुळे त्यांना सराव करणं आणखी आव्हानात्मक झालं आहे. कोरोनाचा जोर असाच राहिला तर भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता आहे.

3 / 5
PHOTO | कोरोनामुळे IPL 2021 चा बाजार उठला, ‘या’ स्पर्धांवरही धोका कायम, भारताला यजमानपद गमावावं लागणार?

4 / 5
भारतात 2021 अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ही स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोरोनामुळे स्पर्धा भारतातून दुसऱ्या देशात खेळवण्याच्या दृष्टीने आयसीसीची चाचपणी सुरु आहे. मात्र या वर्ल्ड कप स्पर्धेंच यजमानपद गमावणं हे बीसीसीआयसाठी नुकसानकारक ठरु शकतं.

भारतात 2021 अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ही स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोरोनामुळे स्पर्धा भारतातून दुसऱ्या देशात खेळवण्याच्या दृष्टीने आयसीसीची चाचपणी सुरु आहे. मात्र या वर्ल्ड कप स्पर्धेंच यजमानपद गमावणं हे बीसीसीआयसाठी नुकसानकारक ठरु शकतं.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.