AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ठिकाणी चुकूनही काढू नका शब्द, चाणक्य नीतीमधील शांत राहण्याचं गूढ वाचलंत का?

शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम पडतो, तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणूनच कुठे काय बोलावे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कुठे बोलणे टाळावे, याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

| Updated on: Apr 16, 2026 | 10:39 PM
Share
शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम पडतो, तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणूनच कुठे काय बोलावे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कुठे बोलणे टाळावे, याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम पडतो, तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणूनच कुठे काय बोलावे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कुठे बोलणे टाळावे, याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

1 / 5
चाणक्य नीतीनुसार तुम्हाला राग आलेला असेल तर अशा स्थितीत बोलणे टाळावे. जेवढे शांत राहाल तेवढ्याच लवकर राग शांत होण्याची शक्यता असते. रागाच्या भरात तुम्ही बोलताना चुकीचे शब्द वापरू शकता. त्यामुळे प्रकरण आणखी वाढू शकते, असे चाणक्य नीती सांगते.

चाणक्य नीतीनुसार तुम्हाला राग आलेला असेल तर अशा स्थितीत बोलणे टाळावे. जेवढे शांत राहाल तेवढ्याच लवकर राग शांत होण्याची शक्यता असते. रागाच्या भरात तुम्ही बोलताना चुकीचे शब्द वापरू शकता. त्यामुळे प्रकरण आणखी वाढू शकते, असे चाणक्य नीती सांगते.

2 / 5
एखाद्या वेळी समोरची व्यक्ती तुमचे मत समजून घेण्यास तयार नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीसोबत संवाद न करणे चांगले असते. त्या व्यक्तीसोबत बोलून तुमची उर्जा वाया घालवू नका. अशा ठिकाणी शांत राहणे कधीही चांगले, असे चाणक्य नीती सांगते.

एखाद्या वेळी समोरची व्यक्ती तुमचे मत समजून घेण्यास तयार नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीसोबत संवाद न करणे चांगले असते. त्या व्यक्तीसोबत बोलून तुमची उर्जा वाया घालवू नका. अशा ठिकाणी शांत राहणे कधीही चांगले, असे चाणक्य नीती सांगते.

3 / 5
कधी-कधी एखादी व्यक्ती तुम्हाला अन्य एखाद्या व्यक्तीबाबत खूप काही वाईट गोष्टी सांगत असते. अशा स्थितीत तुम्ही तुमचे मत व्यक्त न करणे कधीही चांगले. दुसऱ्यांची निंदा, नालस्ती ऐकताना तुम्ही शांत राहणे कधीही चांगले असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

कधी-कधी एखादी व्यक्ती तुम्हाला अन्य एखाद्या व्यक्तीबाबत खूप काही वाईट गोष्टी सांगत असते. अशा स्थितीत तुम्ही तुमचे मत व्यक्त न करणे कधीही चांगले. दुसऱ्यांची निंदा, नालस्ती ऐकताना तुम्ही शांत राहणे कधीही चांगले असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.