AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ठिकाणी चुकूनही काढू नका शब्द, चाणक्य नीतीमधील शांत राहण्याचं गूढ वाचलंत का?

शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम पडतो, तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणूनच कुठे काय बोलावे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कुठे बोलणे टाळावे, याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

| Updated on: Apr 16, 2026 | 10:39 PM
Share
शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम पडतो, तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणूनच कुठे काय बोलावे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कुठे बोलणे टाळावे, याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम पडतो, तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणूनच कुठे काय बोलावे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे, असे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कुठे बोलणे टाळावे, याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

1 / 5
चाणक्य नीतीनुसार तुम्हाला राग आलेला असेल तर अशा स्थितीत बोलणे टाळावे. जेवढे शांत राहाल तेवढ्याच लवकर राग शांत होण्याची शक्यता असते. रागाच्या भरात तुम्ही बोलताना चुकीचे शब्द वापरू शकता. त्यामुळे प्रकरण आणखी वाढू शकते, असे चाणक्य नीती सांगते.

चाणक्य नीतीनुसार तुम्हाला राग आलेला असेल तर अशा स्थितीत बोलणे टाळावे. जेवढे शांत राहाल तेवढ्याच लवकर राग शांत होण्याची शक्यता असते. रागाच्या भरात तुम्ही बोलताना चुकीचे शब्द वापरू शकता. त्यामुळे प्रकरण आणखी वाढू शकते, असे चाणक्य नीती सांगते.

2 / 5
एखाद्या वेळी समोरची व्यक्ती तुमचे मत समजून घेण्यास तयार नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीसोबत संवाद न करणे चांगले असते. त्या व्यक्तीसोबत बोलून तुमची उर्जा वाया घालवू नका. अशा ठिकाणी शांत राहणे कधीही चांगले, असे चाणक्य नीती सांगते.

एखाद्या वेळी समोरची व्यक्ती तुमचे मत समजून घेण्यास तयार नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीसोबत संवाद न करणे चांगले असते. त्या व्यक्तीसोबत बोलून तुमची उर्जा वाया घालवू नका. अशा ठिकाणी शांत राहणे कधीही चांगले, असे चाणक्य नीती सांगते.

3 / 5
कधी-कधी एखादी व्यक्ती तुम्हाला अन्य एखाद्या व्यक्तीबाबत खूप काही वाईट गोष्टी सांगत असते. अशा स्थितीत तुम्ही तुमचे मत व्यक्त न करणे कधीही चांगले. दुसऱ्यांची निंदा, नालस्ती ऐकताना तुम्ही शांत राहणे कधीही चांगले असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

कधी-कधी एखादी व्यक्ती तुम्हाला अन्य एखाद्या व्यक्तीबाबत खूप काही वाईट गोष्टी सांगत असते. अशा स्थितीत तुम्ही तुमचे मत व्यक्त न करणे कधीही चांगले. दुसऱ्यांची निंदा, नालस्ती ऐकताना तुम्ही शांत राहणे कधीही चांगले असते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा