AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तीन गोष्टींचे दान केल्यास मिळते सर्वात मोठे पुण्य, देवही होतो प्रसन्न!

शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीचा प्रभाव आहे, त्यांनी अन्नदान जरूर करावे, असे सांगितले जाते.

| Updated on: May 20, 2026 | 10:15 PM
Share
धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या कुंडलीत लपलेले दोष संपून जातात. शनी, राहू, केतू या ग्रहांचा असलेला वाईट प्रभावही नाहीसा होतो. त्यामुळे खालील प्रकारचे दान केले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे.

धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या कुंडलीत लपलेले दोष संपून जातात. शनी, राहू, केतू या ग्रहांचा असलेला वाईट प्रभावही नाहीसा होतो. त्यामुळे खालील प्रकारचे दान केले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे.

1 / 5
शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीचा प्रभाव आहे, त्यांनी अन्नदान जरूर करावे, असे सांगितले जाते.

शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीचा प्रभाव आहे, त्यांनी अन्नदान जरूर करावे, असे सांगितले जाते.

2 / 5
शास्त्रांत वस्त्रदान हेदेखील खूप पुण्याचे काम आहे. गरजू व्यक्तीला वस्त्रदान केल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होते, असे म्हटले जाते. महिलांनी वस्त्रदान केल्याने त्यांच्या सौभाग्याचे आयुष्य वाढते असे शास्त्रात सांगितलेले आहे.

शास्त्रांत वस्त्रदान हेदेखील खूप पुण्याचे काम आहे. गरजू व्यक्तीला वस्त्रदान केल्यास तुमच्या संपत्तीत वाढ होते, असे म्हटले जाते. महिलांनी वस्त्रदान केल्याने त्यांच्या सौभाग्याचे आयुष्य वाढते असे शास्त्रात सांगितलेले आहे.

3 / 5
जलदान करणे हे देखील खूप पुण्याचे काम आहे, असे सांगितले जाते. जे लोक जलदान करतात त्यांच्या कुंडलीतल चंद्रदेव आणि सूर्यदेव अधिक मजबूत होतात. तुमचा मानसिक तणाव कमी होतो. तुम्हाला चांगली झोप लागते.

जलदान करणे हे देखील खूप पुण्याचे काम आहे, असे सांगितले जाते. जे लोक जलदान करतात त्यांच्या कुंडलीतल चंद्रदेव आणि सूर्यदेव अधिक मजबूत होतात. तुमचा मानसिक तणाव कमी होतो. तुम्हाला चांगली झोप लागते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....