AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत प्या कारल्याचा रस, त्वचा आणि डोळ्यांसाठी ठरतो फायदेशीर

| Updated on: Dec 12, 2022 | 10:03 AM
Share
कारलं ही अशी भाजी आहे, ज्याचं नाव ऐकताच अनेक लोकांच्या तोंडाची चवच निघून जाते, त्याच कारण म्हणजे कारल्याची कडवी चव. पण थंडीच्या दिवसात कारल्याचा रस पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आपण तब्येतीची काळजी घेत आजारांपासून बचाव केला पाहिजे. त्यामुळेच या दिवसात खाण्या-पिण्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

कारलं ही अशी भाजी आहे, ज्याचं नाव ऐकताच अनेक लोकांच्या तोंडाची चवच निघून जाते, त्याच कारण म्हणजे कारल्याची कडवी चव. पण थंडीच्या दिवसात कारल्याचा रस पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आपण तब्येतीची काळजी घेत आजारांपासून बचाव केला पाहिजे. त्यामुळेच या दिवसात खाण्या-पिण्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

1 / 5
कारल्याचं नाव ऐकताच बरेच लोक तोंड वेंगाडतात. लोकांना त्याची कडवट चव फारशी आवडतही नाही. पण हेच कारलं थंडीच्या दिवसात होणाऱ्या आजारांशी लढण्यात उपयुक्त ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का ? हिवाळ्यात कारल्याचे सेवन केले किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.

कारल्याचं नाव ऐकताच बरेच लोक तोंड वेंगाडतात. लोकांना त्याची कडवट चव फारशी आवडतही नाही. पण हेच कारलं थंडीच्या दिवसात होणाऱ्या आजारांशी लढण्यात उपयुक्त ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का ? हिवाळ्यात कारल्याचे सेवन केले किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.

2 / 5
कारल्याचा हा ज्यूस बनवण्यासाठी फार मेहनतही कराली लागत नाही. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने हा ज्यूस झटपट बनू शकतो. त्यासाठी कारलं स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे, थोडंस आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करावा.

कारल्याचा हा ज्यूस बनवण्यासाठी फार मेहनतही कराली लागत नाही. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने हा ज्यूस झटपट बनू शकतो. त्यासाठी कारलं स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे, थोडंस आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करावा.

3 / 5
तुम्ही सकाळी अंशपोटी किंवा उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायलात तर शरीरातील विषरी पदार्थ अथवा टॉक्सिनस बाहेर पडायला मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते.

तुम्ही सकाळी अंशपोटी किंवा उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायलात तर शरीरातील विषरी पदार्थ अथवा टॉक्सिनस बाहेर पडायला मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते.

4 / 5
कारल्याचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

कारल्याचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.