AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत प्या कारल्याचा रस, त्वचा आणि डोळ्यांसाठी ठरतो फायदेशीर

| Updated on: Dec 12, 2022 | 10:03 AM
Share
कारलं ही अशी भाजी आहे, ज्याचं नाव ऐकताच अनेक लोकांच्या तोंडाची चवच निघून जाते, त्याच कारण म्हणजे कारल्याची कडवी चव. पण थंडीच्या दिवसात कारल्याचा रस पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आपण तब्येतीची काळजी घेत आजारांपासून बचाव केला पाहिजे. त्यामुळेच या दिवसात खाण्या-पिण्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

कारलं ही अशी भाजी आहे, ज्याचं नाव ऐकताच अनेक लोकांच्या तोंडाची चवच निघून जाते, त्याच कारण म्हणजे कारल्याची कडवी चव. पण थंडीच्या दिवसात कारल्याचा रस पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आपण तब्येतीची काळजी घेत आजारांपासून बचाव केला पाहिजे. त्यामुळेच या दिवसात खाण्या-पिण्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

1 / 5
कारल्याचं नाव ऐकताच बरेच लोक तोंड वेंगाडतात. लोकांना त्याची कडवट चव फारशी आवडतही नाही. पण हेच कारलं थंडीच्या दिवसात होणाऱ्या आजारांशी लढण्यात उपयुक्त ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का ? हिवाळ्यात कारल्याचे सेवन केले किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.

कारल्याचं नाव ऐकताच बरेच लोक तोंड वेंगाडतात. लोकांना त्याची कडवट चव फारशी आवडतही नाही. पण हेच कारलं थंडीच्या दिवसात होणाऱ्या आजारांशी लढण्यात उपयुक्त ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का ? हिवाळ्यात कारल्याचे सेवन केले किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.

2 / 5
कारल्याचा हा ज्यूस बनवण्यासाठी फार मेहनतही कराली लागत नाही. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने हा ज्यूस झटपट बनू शकतो. त्यासाठी कारलं स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे, थोडंस आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करावा.

कारल्याचा हा ज्यूस बनवण्यासाठी फार मेहनतही कराली लागत नाही. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने हा ज्यूस झटपट बनू शकतो. त्यासाठी कारलं स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे, थोडंस आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करावा.

3 / 5
तुम्ही सकाळी अंशपोटी किंवा उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायलात तर शरीरातील विषरी पदार्थ अथवा टॉक्सिनस बाहेर पडायला मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते.

तुम्ही सकाळी अंशपोटी किंवा उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायलात तर शरीरातील विषरी पदार्थ अथवा टॉक्सिनस बाहेर पडायला मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते.

4 / 5
कारल्याचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

कारल्याचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

5 / 5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.