AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात थंड की गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. बऱ्याचदा अशा काही चुका आपल्याकडून होतात, ज्याने शरीराचे नुकसान होते. बरेच लोक हिवाळ्यात गरज पाण्याने अंघोळ करतात. मात्र, त्यापूर्वी आता तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.

| Updated on: Nov 25, 2025 | 10:22 AM
Share
हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात. 

हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात. 

1 / 5
थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे. 

थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे. 

2 / 5
हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे. 

हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे. 

3 / 5
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. 

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. 

4 / 5
डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही. 

डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही. 

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक