AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात थंड की गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. बऱ्याचदा अशा काही चुका आपल्याकडून होतात, ज्याने शरीराचे नुकसान होते. बरेच लोक हिवाळ्यात गरज पाण्याने अंघोळ करतात. मात्र, त्यापूर्वी आता तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.

| Updated on: Nov 25, 2025 | 10:22 AM
Share
हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात. 

हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात. 

1 / 5
थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे. 

थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे. 

2 / 5
हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे. 

हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे. 

3 / 5
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. 

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. 

4 / 5
डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही. 

डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही. 

5 / 5
Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा?
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा?.
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा.
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत...
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत....
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.