AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात थंड की गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. बऱ्याचदा अशा काही चुका आपल्याकडून होतात, ज्याने शरीराचे नुकसान होते. बरेच लोक हिवाळ्यात गरज पाण्याने अंघोळ करतात. मात्र, त्यापूर्वी आता तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.

| Updated on: Nov 25, 2025 | 10:22 AM
Share
हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात. 

हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात. 

1 / 5
थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे. 

थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे. 

2 / 5
हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे. 

हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे. 

3 / 5
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. 

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. 

4 / 5
डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही. 

डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही. 

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.