AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात थंड की गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. बऱ्याचदा अशा काही चुका आपल्याकडून होतात, ज्याने शरीराचे नुकसान होते. बरेच लोक हिवाळ्यात गरज पाण्याने अंघोळ करतात. मात्र, त्यापूर्वी आता तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.

| Updated on: Nov 25, 2025 | 10:22 AM
Share
हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात. 

हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालण्याचीही इच्छा नसते. अशात थंड पाण्याने अंघोळ करण्याचा साधा कोणी विचारही करत नाही. मात्र, हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे की, थंड? याबाबत तज्ज्ञ काय सल्ला देतात ते जाणून घेऊयात. 

1 / 5
थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे. 

थंड हवामानात गरम पाणी शरीराला त्वरित आराम देते. त्याची उष्णता स्नायूंना आराम देते, कडकपणा कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. जर तुम्हाला सर्दी असेल तर गरम पाणी फायदेशीर आहे. 

2 / 5
हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे. 

हिवाळ्यात लोक जास्त गरम पाण्याने अंघोळ करतात, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी धोकादायक होऊ शकते. हिवाळ्यात जरी गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर असले तरीही ते अती गरम नसावे. 

3 / 5
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. 

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य नसेल तर अशावेळी आपण किमान कोमट पाण्याने अंघोळ करावी. कारण अति गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक आहे. 

4 / 5
डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही. 

डॉक्टर म्हणतात की, हिवाळ्यात सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करणे आहे कोमट पाण्याने अंघोळ केल्याने थंडीही वाजत नाही आणि सर्दी होण्याचीही समस्या राहत नाही. 

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.