AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : सर्वाधिक रेल्वे स्टेशन असणार जिल्हा कोणता? संपूर्ण भारतात नाव चर्चेत

Indian Railways : भारतीय रेल्वेचे जाळे हे जगभरात चर्चेचा विषय असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. आज देशातील रेल्वे मार्गांची एकूण लांबी तब्बल 68 हजार किलोमीटरपेक्षा अधिक आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आज आपण सर्वाधिक रेल्वे स्टेशन असणाऱ्या जिल्ह्याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: May 29, 2026 | 9:24 PM
Share
भारतीय रेल्वे म्हणजे देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेबाबत अनेक रंजक गोष्टी लोकांना माहिती असतात, तर अनेक गोष्टी अजूनही अनेकांसाठी नवीन असतात. देशात सर्वाधिक लोक प्रवासासाठी रेल्वेचाच वापर करतात. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते.

भारतीय रेल्वे म्हणजे देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेबाबत अनेक रंजक गोष्टी लोकांना माहिती असतात, तर अनेक गोष्टी अजूनही अनेकांसाठी नवीन असतात. देशात सर्वाधिक लोक प्रवासासाठी रेल्वेचाच वापर करतात. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते.

1 / 5
सध्या भारतात दररोज सुमारे 13,523 गाड्या विविध मार्गांवर धावत असल्याचे सांगितले जाते. यात प्रवासी, एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच मालगाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या देशातील हजारो स्थानकांमधून प्रवास करत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात.

सध्या भारतात दररोज सुमारे 13,523 गाड्या विविध मार्गांवर धावत असल्याचे सांगितले जाते. यात प्रवासी, एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच मालगाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या देशातील हजारो स्थानकांमधून प्रवास करत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात.

2 / 5
ज्या प्रमाणात देशात रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांची संख्याही मोठी आहे. दररोज लाखो-कोट्यवधी प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात.

ज्या प्रमाणात देशात रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांची संख्याही मोठी आहे. दररोज लाखो-कोट्यवधी प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात.

3 / 5
आता प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत? याबाबत अनेकांना माहिती नसेल. भारतात सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यात तब्बल 1,200 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत.

आता प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत? याबाबत अनेकांना माहिती नसेल. भारतात सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यात तब्बल 1,200 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत.

4 / 5
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा हा देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेला जिल्हा मानला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. हा आकडा भारतातील कोणत्याही जिल्ह्यातील स्टेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा हा देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेला जिल्हा मानला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. हा आकडा भारतातील कोणत्याही जिल्ह्यातील स्टेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

5 / 5
Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ