AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : सर्वाधिक रेल्वे स्टेशन असणार जिल्हा कोणता? संपूर्ण भारतात नाव चर्चेत

Indian Railways : भारतीय रेल्वेचे जाळे हे जगभरात चर्चेचा विषय असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. आज देशातील रेल्वे मार्गांची एकूण लांबी तब्बल 68 हजार किलोमीटरपेक्षा अधिक आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आज आपण सर्वाधिक रेल्वे स्टेशन असणाऱ्या जिल्ह्याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: May 29, 2026 | 9:24 PM
Share
भारतीय रेल्वे म्हणजे देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेबाबत अनेक रंजक गोष्टी लोकांना माहिती असतात, तर अनेक गोष्टी अजूनही अनेकांसाठी नवीन असतात. देशात सर्वाधिक लोक प्रवासासाठी रेल्वेचाच वापर करतात. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते.

भारतीय रेल्वे म्हणजे देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेबाबत अनेक रंजक गोष्टी लोकांना माहिती असतात, तर अनेक गोष्टी अजूनही अनेकांसाठी नवीन असतात. देशात सर्वाधिक लोक प्रवासासाठी रेल्वेचाच वापर करतात. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते.

1 / 5
सध्या भारतात दररोज सुमारे 13,523 गाड्या विविध मार्गांवर धावत असल्याचे सांगितले जाते. यात प्रवासी, एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच मालगाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या देशातील हजारो स्थानकांमधून प्रवास करत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात.

सध्या भारतात दररोज सुमारे 13,523 गाड्या विविध मार्गांवर धावत असल्याचे सांगितले जाते. यात प्रवासी, एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच मालगाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या देशातील हजारो स्थानकांमधून प्रवास करत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात.

2 / 5
ज्या प्रमाणात देशात रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांची संख्याही मोठी आहे. दररोज लाखो-कोट्यवधी प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात.

ज्या प्रमाणात देशात रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांची संख्याही मोठी आहे. दररोज लाखो-कोट्यवधी प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात.

3 / 5
आता प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत? याबाबत अनेकांना माहिती नसेल. भारतात सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यात तब्बल 1,200 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत.

आता प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत? याबाबत अनेकांना माहिती नसेल. भारतात सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यात तब्बल 1,200 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत.

4 / 5
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा हा देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेला जिल्हा मानला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. हा आकडा भारतातील कोणत्याही जिल्ह्यातील स्टेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा हा देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेला जिल्हा मानला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. हा आकडा भारतातील कोणत्याही जिल्ह्यातील स्टेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा