AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO: औरंगाबादेत ढगफुटीने हाहाकार, रात्रीतून पावसाचे तांडव, घरात- रस्त्यांवर पाणीच पाणी, ग्रामीण भागात पिकंही वाहून गेली

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 5:34 PM
Share
मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने औरंगाबाद शहरातील जालना रोडवर झालेल्या पाणी वाहून जाण्याच्या उपाययोजनांचे पितळ उघड पाडले. दै. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार या रोडवरील साचणारे पाणी वाहून नेण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने 13 कोटींहून अधिक खर्च करून साइड ड्रेनची उपाययोजना केली होती. मात्र त्यातून पाणी वाहून न गेल्याने काल संपूर्ण रोडवर पाणी तुंबले. रस्त्यावरील पाण्याने वाहनांमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडली आणि वाहतूक कित्येक तास खोळंबली.

मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने औरंगाबाद शहरातील जालना रोडवर झालेल्या पाणी वाहून जाण्याच्या उपाययोजनांचे पितळ उघड पाडले. दै. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार या रोडवरील साचणारे पाणी वाहून नेण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने 13 कोटींहून अधिक खर्च करून साइड ड्रेनची उपाययोजना केली होती. मात्र त्यातून पाणी वाहून न गेल्याने काल संपूर्ण रोडवर पाणी तुंबले. रस्त्यावरील पाण्याने वाहनांमध्ये पाणी शिरून वाहने बंद पडली आणि वाहतूक कित्येक तास खोळंबली.

1 / 7
 मुसळधार पावसाने सातारा देवळाईकरांचे आतोनात हाल झाले. देवळाई चौक, अयप्पामंदिर चौक, रेणुकामाता कमान, छत्रपती नगर कमान इत्यादी ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. जवळपास दोन-अडीच तास वाहने रस्त्यावर थांबून होती.

मुसळधार पावसाने सातारा देवळाईकरांचे आतोनात हाल झाले. देवळाई चौक, अयप्पामंदिर चौक, रेणुकामाता कमान, छत्रपती नगर कमान इत्यादी ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. जवळपास दोन-अडीच तास वाहने रस्त्यावर थांबून होती.

2 / 7
सातारा परिसरातील बीड बायपास रोडवरचे रात्रीचे हे दृश्य. अनेक ठिकाणू मूळ ओढ्याचे, नाल्याचे स्रोत अडवले गेल्यामुळे नैसर्गिकरित्या वाहून जाणारे पाणी येथे अडवले गेले आहे. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरात अशी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच रस्तेदुरुस्तीच्या कामांना लागणाऱ्या विलंबाने त्रस्त असलेल्या या परिसरातील नागरिकांना कालच्या पावसाने घराबाहेर कसे पडायचे, हाच प्रश्न सतावत आहे.

सातारा परिसरातील बीड बायपास रोडवरचे रात्रीचे हे दृश्य. अनेक ठिकाणू मूळ ओढ्याचे, नाल्याचे स्रोत अडवले गेल्यामुळे नैसर्गिकरित्या वाहून जाणारे पाणी येथे अडवले गेले आहे. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरात अशी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच रस्तेदुरुस्तीच्या कामांना लागणाऱ्या विलंबाने त्रस्त असलेल्या या परिसरातील नागरिकांना कालच्या पावसाने घराबाहेर कसे पडायचे, हाच प्रश्न सतावत आहे.

3 / 7
शहरातील उस्मानपुरा भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड हाल झाले. रात्रीतून सुरु झालेल्या पावसाच्या तांडवामुळे अनेक घरातील नागरिकांना डोळ्यादेखत घरातील वस्तू, साहित्य पाण्यात गेल्याचे चित्र पहावे लागले. अनेक घरात तीन-चार फुट उंचीपर्यंत पाणी साठल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे.

शहरातील उस्मानपुरा भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड हाल झाले. रात्रीतून सुरु झालेल्या पावसाच्या तांडवामुळे अनेक घरातील नागरिकांना डोळ्यादेखत घरातील वस्तू, साहित्य पाण्यात गेल्याचे चित्र पहावे लागले. अनेक घरात तीन-चार फुट उंचीपर्यंत पाणी साठल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे.

4 / 7
पाचोड खुर्द परिसरात ढगफुटीने प्रचंड हाहाकार माजवला. गावकऱ्यांच्या अंगणात, घरात पाणी शिरल्याने अनेक संसार विस्कळीत झाले. घरातील भांडी आणि संसारोपयोगी वस्तू तशाच ठेवून  नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी कमी पाणी असलेल्या भागात अशा रितीने एकवटले होते. मध्यरात्रीतून पावसाचा जोर आणखी वाढेल या भीतीने नागरिकांची गाळण उडाली.

पाचोड खुर्द परिसरात ढगफुटीने प्रचंड हाहाकार माजवला. गावकऱ्यांच्या अंगणात, घरात पाणी शिरल्याने अनेक संसार विस्कळीत झाले. घरातील भांडी आणि संसारोपयोगी वस्तू तशाच ठेवून नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी कमी पाणी असलेल्या भागात अशा रितीने एकवटले होते. मध्यरात्रीतून पावसाचा जोर आणखी वाढेल या भीतीने नागरिकांची गाळण उडाली.

5 / 7
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

6 / 7
पिशोर येथील शफेपुर भागातील खडकी नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेले.तर परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची ग्रामस्थ मागणी करीत आहे.

पिशोर येथील शफेपुर भागातील खडकी नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेले.तर परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची ग्रामस्थ मागणी करीत आहे.

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.