AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसांत किती अंजीर खाणं ठरतं लाभदायक ?

अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत पण त्याचे एका मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. आपण एका दिवसात किती अंजीर खाऊ शकतो, ते जाणून घेऊया.

| Updated on: Oct 18, 2023 | 5:00 PM
Share
अंजीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. दिवसभरात 2-3 अंजीर खाण खूप उपयुक्त ठरू शकते. त्यातील फायबरमुळे पाचनतंत्र मजबूत होते. 2-3 अंजीरांमध्ये सुमारे 10-15 ग्रॅम फायबर आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ राहते. तसेच त्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. ( Photos : Freepik)

अंजीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. दिवसभरात 2-3 अंजीर खाण खूप उपयुक्त ठरू शकते. त्यातील फायबरमुळे पाचनतंत्र मजबूत होते. 2-3 अंजीरांमध्ये सुमारे 10-15 ग्रॅम फायबर आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ राहते. तसेच त्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. ( Photos : Freepik)

1 / 5
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे खूप फायदेशीर आहे. अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे खूप फायदेशीर आहे. अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

2 / 5
अंजीरामध्ये असलेले पोटॅशिअम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व सुक्या मेव्यांपेक्षा जास्त असते.

अंजीरामध्ये असलेले पोटॅशिअम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व सुक्या मेव्यांपेक्षा जास्त असते.

3 / 5
अंजीरामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीराचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.

अंजीरामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीराचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.

4 / 5
पण अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.  ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पण अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.