एका दिवसांत किती अंजीर खाणं ठरतं लाभदायक ?

अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत पण त्याचे एका मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. आपण एका दिवसात किती अंजीर खाऊ शकतो, ते जाणून घेऊया.

| Updated on: Oct 18, 2023 | 5:00 PM
अंजीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. दिवसभरात 2-3 अंजीर खाण खूप उपयुक्त ठरू शकते. त्यातील फायबरमुळे पाचनतंत्र मजबूत होते. 2-3 अंजीरांमध्ये सुमारे 10-15 ग्रॅम फायबर आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ राहते. तसेच त्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. ( Photos : Freepik)

अंजीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. दिवसभरात 2-3 अंजीर खाण खूप उपयुक्त ठरू शकते. त्यातील फायबरमुळे पाचनतंत्र मजबूत होते. 2-3 अंजीरांमध्ये सुमारे 10-15 ग्रॅम फायबर आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ राहते. तसेच त्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. ( Photos : Freepik)

1 / 5
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे खूप फायदेशीर आहे. अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे खूप फायदेशीर आहे. अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

2 / 5
अंजीरामध्ये असलेले पोटॅशिअम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व सुक्या मेव्यांपेक्षा जास्त असते.

अंजीरामध्ये असलेले पोटॅशिअम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व सुक्या मेव्यांपेक्षा जास्त असते.

3 / 5
अंजीरामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीराचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.

अंजीरामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीराचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.

4 / 5
पण अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.  ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पण अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.