AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रगती करायची असेल तर ही गोष्ट चुकूनही इतरांना सांगू नका, जाणून घ्या चाणक्यनिती

प्रत्येक मानवाला आपल्या आयुष्यात प्रगती करायची असते. यासाठी मनुष्याची धडपड असते. दररोज प्रगतीची शिखरं गाठण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील असतो. पण अनेकदा इतकी मेहनत घेऊनही पदरी निराशा पडते. इतकंच काय तर आपल्या सोबत असलेली व्यक्ती पुढे निघून गेली की आपल्यात काय उणीव राहिली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पण चाणक्यनितीत याबाबत सांगितलं गेलं आहे.

| Updated on: Nov 21, 2024 | 8:57 PM
Share
तुम्हाला आयुष्यात प्रगतीची शिखरं गाठायची असतील, तर चाणक्यनितीत याबाबत काही गोष्टी पाळण्यास सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, प्रगती करायची असेल तर सदर व्यक्तीने कायम एक गोष्ट लपवून ठेवली पाहीजे. जर तसं केलं नाही तर प्रगतीत बाधा येते.

तुम्हाला आयुष्यात प्रगतीची शिखरं गाठायची असतील, तर चाणक्यनितीत याबाबत काही गोष्टी पाळण्यास सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, प्रगती करायची असेल तर सदर व्यक्तीने कायम एक गोष्ट लपवून ठेवली पाहीजे. जर तसं केलं नाही तर प्रगतीत बाधा येते.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, कधीही मनुष्याने आपलं लक्ष्य दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नये. यामुळे प्रगतीत अडसर येतो. कधी कधी सदर व्यक्ती तुमच्या कामात अडचण आणू शकते. बऱ्याचदा जवळची व्यक्तीच प्रगतीवर जळते. त्यामुळे आपल्याला कळतंही नाही आपलं नुकसान नेमकं कुठे झालं ते

आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, कधीही मनुष्याने आपलं लक्ष्य दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नये. यामुळे प्रगतीत अडसर येतो. कधी कधी सदर व्यक्ती तुमच्या कामात अडचण आणू शकते. बऱ्याचदा जवळची व्यक्तीच प्रगतीवर जळते. त्यामुळे आपल्याला कळतंही नाही आपलं नुकसान नेमकं कुठे झालं ते

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, जी व्यक्ती आपलं ध्येय इतरांना सांगते, अशा व्यक्तीचं कायम नुकसान होतं. आपलं ध्येय इतरांना सांगितल्याने अडचणी निर्माण होतात. त्यामुळे काही गोष्टी हातच्या राखून ठेवलेल्या बऱ्या असतात. अनेकदा या गोष्टी प्रतिस्पर्ध्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, जी व्यक्ती आपलं ध्येय इतरांना सांगते, अशा व्यक्तीचं कायम नुकसान होतं. आपलं ध्येय इतरांना सांगितल्याने अडचणी निर्माण होतात. त्यामुळे काही गोष्टी हातच्या राखून ठेवलेल्या बऱ्या असतात. अनेकदा या गोष्टी प्रतिस्पर्ध्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, एखाद्या व्यक्तीचं यश हे त्याच्या मेहनत, रणनिती आणि वेळेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. त्यामुळे माणसाने कधीही आपली कमकुवत बाजू इतरांना सांगू नये.

आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, एखाद्या व्यक्तीचं यश हे त्याच्या मेहनत, रणनिती आणि वेळेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. त्यामुळे माणसाने कधीही आपली कमकुवत बाजू इतरांना सांगू नये.

4 / 5
प्रगती करायची असेल तर ही गोष्ट चुकूनही इतरांना सांगू नका, जाणून घ्या चाणक्यनिती

5 / 5
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?.
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा.
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?.
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?.
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका.