AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor | दिल्लीच्या पुराचा मोठा फटका जान्हवी कपूरला बसला, पुढचे काही दिवस

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिला साऊथच्या एका मोठ्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देखील मिळालीये. अत्यंत कमी कालावधीमध्ये जान्हवी कपूर हिला मोठे चित्रपट मिळताना दिसत आहेत.

| Updated on: Jul 15, 2023 | 3:52 PM
Share
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा बवाल हा चित्रपट 21 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा बवाल हा चित्रपट 21 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 5
या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर आणि वरुण धवन हे दिसत आहेत. दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय.

या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर आणि वरुण धवन हे दिसत आहेत. दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय.

2 / 5
दिल्लीच्या पुराचा फटका हा जान्हवी कपूर हिला देखील बसलाय. उलझ चित्रपटाचे शूटिंग हे दिल्लीमध्ये होणार होते. मात्र, पावसामुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

दिल्लीच्या पुराचा फटका हा जान्हवी कपूर हिला देखील बसलाय. उलझ चित्रपटाचे शूटिंग हे दिल्लीमध्ये होणार होते. मात्र, पावसामुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

3 / 5
विशेष म्हणजे दिल्लीमध्ये 15 दिवसांचे शूटिंगचे शेड्यूल होते. पावसामुळे ते होऊ शकत नाहीये. दिल्लीच्या अनेक ठिकाणी उलझ चित्रपटाचे शूट होणार आहे.

विशेष म्हणजे दिल्लीमध्ये 15 दिवसांचे शूटिंगचे शेड्यूल होते. पावसामुळे ते होऊ शकत नाहीये. दिल्लीच्या अनेक ठिकाणी उलझ चित्रपटाचे शूट होणार आहे.

4 / 5
जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

5 / 5
Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.