AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : काल इथे घर होतं.. स्वत:चं मरण स्वत: पाहिलं.. किल्लारी भूकंपाची 32 वर्ष!

ढिगाऱ्यांच अडकलेल्या माणसांचे मृतदेह, हात-पाय मोडलेली माणसं, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ.. असं भीतीदायक चित्र याठिकाणी होतं. या भूकंपाला 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. या भूकंपाच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत.

| Updated on: Sep 30, 2025 | 1:10 PM
Share
लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले.

लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले.

1 / 5
6.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपात 7 हजार 928 लोकांनी आपला जीव गमावला. तर 16 हजार लोक जखमी झाले. 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली.

6.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपात 7 हजार 928 लोकांनी आपला जीव गमावला. तर 16 हजार लोक जखमी झाले. 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली.

2 / 5
हा भूकंप केवळ किल्लारीपुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला. भूकंपात 30 घरं जमीनदोस्त झाली होती. तर 13 जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले होते.

हा भूकंप केवळ किल्लारीपुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला. भूकंपात 30 घरं जमीनदोस्त झाली होती. तर 13 जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले होते.

3 / 5
लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला होता. लोकांनी सारंकाही गमावलं होतं.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला होता. लोकांनी सारंकाही गमावलं होतं.

4 / 5
किल्लारी भूकंपाने एक पिढीच उद्ध्वस्त केली होती. आजूबाजूच्या 52 गावांतील हजारो संसार उघड्यावर आले होते. या भूकंपाने गावं जमीनदोस्त केली. अनेकांच्या काळजाला भरून न येणाऱ्या जखमा झाल्या.

किल्लारी भूकंपाने एक पिढीच उद्ध्वस्त केली होती. आजूबाजूच्या 52 गावांतील हजारो संसार उघड्यावर आले होते. या भूकंपाने गावं जमीनदोस्त केली. अनेकांच्या काळजाला भरून न येणाऱ्या जखमा झाल्या.

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.