AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : काल इथे घर होतं.. स्वत:चं मरण स्वत: पाहिलं.. किल्लारी भूकंपाची 32 वर्ष!

ढिगाऱ्यांच अडकलेल्या माणसांचे मृतदेह, हात-पाय मोडलेली माणसं, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ.. असं भीतीदायक चित्र याठिकाणी होतं. या भूकंपाला 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. या भूकंपाच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत.

| Updated on: Sep 30, 2025 | 1:10 PM
Share
लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले.

लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले.

1 / 5
6.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपात 7 हजार 928 लोकांनी आपला जीव गमावला. तर 16 हजार लोक जखमी झाले. 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली.

6.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपात 7 हजार 928 लोकांनी आपला जीव गमावला. तर 16 हजार लोक जखमी झाले. 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली.

2 / 5
हा भूकंप केवळ किल्लारीपुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला. भूकंपात 30 घरं जमीनदोस्त झाली होती. तर 13 जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले होते.

हा भूकंप केवळ किल्लारीपुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला. भूकंपात 30 घरं जमीनदोस्त झाली होती. तर 13 जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले होते.

3 / 5
लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला होता. लोकांनी सारंकाही गमावलं होतं.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला होता. लोकांनी सारंकाही गमावलं होतं.

4 / 5
किल्लारी भूकंपाने एक पिढीच उद्ध्वस्त केली होती. आजूबाजूच्या 52 गावांतील हजारो संसार उघड्यावर आले होते. या भूकंपाने गावं जमीनदोस्त केली. अनेकांच्या काळजाला भरून न येणाऱ्या जखमा झाल्या.

किल्लारी भूकंपाने एक पिढीच उद्ध्वस्त केली होती. आजूबाजूच्या 52 गावांतील हजारो संसार उघड्यावर आले होते. या भूकंपाने गावं जमीनदोस्त केली. अनेकांच्या काळजाला भरून न येणाऱ्या जखमा झाल्या.

5 / 5
Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.