AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिसेवन नकोच…! दररोज जिऱ्याचे पाणी पित आहात? मग शरीराचे होणारे नुकसान देखील जाणून घ्या!

वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवसातून चार ते पाच ग्लास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो असे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हाही जिऱ्याचे पाणी प्याल. तेव्हा त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या. तज्ज्ञांच्या मते जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने यकृताच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो

| Updated on: Feb 13, 2022 | 8:22 AM
Share
वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवसातून चार ते पाच ग्लास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो असे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हाही जिऱ्याचे पाणी प्याल. तेव्हा त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या.

वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवसातून चार ते पाच ग्लास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो असे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हाही जिऱ्याचे पाणी प्याल. तेव्हा त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या.

1 / 5
तज्ज्ञांच्या मते जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने यकृताच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तज्ज्ञांच्या मते जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने यकृताच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2 / 5
स्तनपान करताना जिऱ्याचे सेवन करणे उत्तम मानले जात असले तरी वजन कमी करण्यासाठी या काळात जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात घेतले तर नवजात मातांनाही स्तनपान करताना समस्या येऊ शकतात.

स्तनपान करताना जिऱ्याचे सेवन करणे उत्तम मानले जात असले तरी वजन कमी करण्यासाठी या काळात जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात घेतले तर नवजात मातांनाही स्तनपान करताना समस्या येऊ शकतात.

3 / 5
मधुमेहाच्या रुग्णांनी जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिऱ्याचे सेवन केले जात असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

मधुमेहाच्या रुग्णांनी जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिऱ्याचे सेवन केले जात असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

4 / 5
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्याने नुकसान होऊ शकते. जिऱ्याचे पाणी जास्त प्यायल्यानेही उलट्या होऊ शकतात. असे म्हटले जाते की जिऱ्याच्या पाणीमुळे उलट्या होऊ शकतात.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्याने नुकसान होऊ शकते. जिऱ्याचे पाणी जास्त प्यायल्यानेही उलट्या होऊ शकतात. असे म्हटले जाते की जिऱ्याच्या पाणीमुळे उलट्या होऊ शकतात.

5 / 5
Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.