AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘या’ 5 टिप्स फाॅलो करा!

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आयुर्वेदात म्हटले आहे की, निरोगी व्यक्ती तोच असतो, ज्याचे पाय उबदार, पोट मऊ आणि डोके थंड असते. पण आजच्या काळात सर्वकाही उलटे झाले आहे. चुकीचे अन्न, जास्त ताण इत्यादींचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.

| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 10:34 AM
Share
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आयुर्वेदात म्हटले आहे की, निरोगी व्यक्ती तोच असतो, ज्याचे पाय उबदार, पोट मऊ आणि डोके थंड असते. पण आजच्या काळात सर्वकाही उलटे झाले आहे. चुकीचे अन्न, जास्त ताण इत्यादींचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषत: पोटाच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आयुर्वेदात म्हटले आहे की, निरोगी व्यक्ती तोच असतो, ज्याचे पाय उबदार, पोट मऊ आणि डोके थंड असते. पण आजच्या काळात सर्वकाही उलटे झाले आहे. चुकीचे अन्न, जास्त ताण इत्यादींचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषत: पोटाच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

1 / 6
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते पोट हे सर्व रोगांचे मूळ मानले जाते. त्याची योग्य काळजी घेतली तर माणूस सर्व समस्यांपासून स्वतःला वाचवू शकतो. येथे जाणून घ्या काही खास मार्ग जे तुमच्या पोटातील गॅस, अपचन, पोटदुखी, अॅसिडिटी इत्यादी सर्व समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते पोट हे सर्व रोगांचे मूळ मानले जाते. त्याची योग्य काळजी घेतली तर माणूस सर्व समस्यांपासून स्वतःला वाचवू शकतो. येथे जाणून घ्या काही खास मार्ग जे तुमच्या पोटातील गॅस, अपचन, पोटदुखी, अॅसिडिटी इत्यादी सर्व समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

2 / 6
तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पाण्याने सकाळची सुरुवात केल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या. यासाठी पाणी रात्रीच एका भांड्यात ठेवा आणि सकाळी उठल्यावर प्या. तांब्यामध्ये असे अनेक घटक असतात, जे पोटासाठी फायदेशीर मानले जातात.

तज्ज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पाण्याने सकाळची सुरुवात केल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या. यासाठी पाणी रात्रीच एका भांड्यात ठेवा आणि सकाळी उठल्यावर प्या. तांब्यामध्ये असे अनेक घटक असतात, जे पोटासाठी फायदेशीर मानले जातात.

3 / 6
फायबर युक्त आहार पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते. पचनसंस्था मजबूत राहिल्याने तुमचे अन्न चांगले पचते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे फळे, धान्य, हिरव्या भाज्या, शेंगा इत्यादींचा आहारात समावेश करा. रात्री उशिरा जेवणे टाळाच.

फायबर युक्त आहार पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते. पचनसंस्था मजबूत राहिल्याने तुमचे अन्न चांगले पचते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे फळे, धान्य, हिरव्या भाज्या, शेंगा इत्यादींचा आहारात समावेश करा. रात्री उशिरा जेवणे टाळाच.

4 / 6
पोटाच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोमट पाणी देखील खूप उपयुक्त मानले जाते. रोज जेवणाच्या अर्ध्या तासानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी देखील गरम पाणी पिले पाहिजे.

पोटाच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोमट पाणी देखील खूप उपयुक्त मानले जाते. रोज जेवणाच्या अर्ध्या तासानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी देखील गरम पाणी पिले पाहिजे.

5 / 6
योगा पोटाच्या आरोग्यासाठी खूप  मानला जातो. तसेच सकाळ संध्याकाळ चाला. जेवनानंतर संध्याकाळचा फेरफटका मारा. सकाळी जलद चालण्याचा वेग ठेवा, पण संध्याकाळी चालण्याचा वेग वाढवू नका. रात्रीचे जेवन झाल्यानंतर किमान वीस मिनिटे तरी चाला.

योगा पोटाच्या आरोग्यासाठी खूप मानला जातो. तसेच सकाळ संध्याकाळ चाला. जेवनानंतर संध्याकाळचा फेरफटका मारा. सकाळी जलद चालण्याचा वेग ठेवा, पण संध्याकाळी चालण्याचा वेग वाढवू नका. रात्रीचे जेवन झाल्यानंतर किमान वीस मिनिटे तरी चाला.

6 / 6
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.