AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी ‘या’ 4 आयुर्वेदिक घटकांचा आहारामध्ये समावेश करा!

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम फक्त आपल्या केसांवर आणि त्वचेवरच होत नाही तर आरोग्यावर देखील होतो. यादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक उपाय केले पाहिजेत. आवळा हे लोकप्रिय सुपरफूड आहे. हा व्हिटॅमिन समृद्ध आवळा कच्चा, गोळ्या, पावडर स्वरूपात उपलब्ध आहे.

| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 3:46 PM
Share
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम फक्त आपल्या केसांवर आणि त्वचेवरच होत नाही तर आरोग्यावर देखील होतो. यादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक उपाय केले पाहिजेत.

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम फक्त आपल्या केसांवर आणि त्वचेवरच होत नाही तर आरोग्यावर देखील होतो. यादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक उपाय केले पाहिजेत.

1 / 4
आवळा हे लोकप्रिय सुपरफूड आहे. हा व्हिटॅमिन समृद्ध आवळा कच्चा, गोळ्या, पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. नियमित  सेवनाने हृदयाचे विविध आजार बरे होतात. खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा.

आवळा हे लोकप्रिय सुपरफूड आहे. हा व्हिटॅमिन समृद्ध आवळा कच्चा, गोळ्या, पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. नियमित सेवनाने हृदयाचे विविध आजार बरे होतात. खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा.

2 / 4
जास्वंदाच्या फुलाचा सर्वाधिक वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो. मात्र, जास्वंदाच्या फुलाची पावडर श्वासोच्छवासासाठी उत्तम आहे. हे स्वच्छ श्वास घेण्यास प्रोत्साहन देते आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या दूर करते.

जास्वंदाच्या फुलाचा सर्वाधिक वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो. मात्र, जास्वंदाच्या फुलाची पावडर श्वासोच्छवासासाठी उत्तम आहे. हे स्वच्छ श्वास घेण्यास प्रोत्साहन देते आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या दूर करते.

3 / 4
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी असते. या पावडरमुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हे तोंडाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. संत्र्याच्या सालीमुळे वजन नियंत्रणात राहते आणि पचन व्यवस्थित होते.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी असते. या पावडरमुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हे तोंडाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. संत्र्याच्या सालीमुळे वजन नियंत्रणात राहते आणि पचन व्यवस्थित होते.

4 / 4
Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.