AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : हे 4 हर्बल तेल वापरून पाहा, पुरळचा त्रास अजिबात होणार नाही!

उन्हाळ्यात घामोळ्या येण्याची समस्या सामान्य आहे. मात्र, या घामोळ्यांचा त्रास सामान्य नाहीये. त्यामुळे होणारी जळजळ आणि खाज तुम्हाला त्रासदायक ठरते. डॉक्टरांच्या उपचाराव्यतिरिक्त आपण हर्बल तेलाशी संबंधित घरगुती उपचारांचा अवलंब करून घामोळ्यांची समस्या दूर करू शकतो. चंदनाचे तेल हे शीतलता प्राप्त करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात.

| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 9:27 AM
Share
उन्हाळ्यात घामोळ्या येण्याची समस्या सामान्य आहे. मात्र, या घामोळ्यांचा त्रास सामान्य नाहीये. त्यामुळे होणारी जळजळ आणि खाज तुम्हाला त्रासदायक ठरते. डॉक्टरांच्या उपचाराव्यतिरिक्त आपण हर्बल तेलाशी संबंधित घरगुती उपचारांचा अवलंब करून घामोळ्यांची समस्या दूर करू शकतो.

उन्हाळ्यात घामोळ्या येण्याची समस्या सामान्य आहे. मात्र, या घामोळ्यांचा त्रास सामान्य नाहीये. त्यामुळे होणारी जळजळ आणि खाज तुम्हाला त्रासदायक ठरते. डॉक्टरांच्या उपचाराव्यतिरिक्त आपण हर्बल तेलाशी संबंधित घरगुती उपचारांचा अवलंब करून घामोळ्यांची समस्या दूर करू शकतो.

1 / 5
चंदनाचे तेल हे शीतलता प्राप्त करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात. रात्री झोपण्यापूर्वी घामोळ्यांना ते लावा. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होईल.

चंदनाचे तेल हे शीतलता प्राप्त करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात. रात्री झोपण्यापूर्वी घामोळ्यांना ते लावा. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होईल.

2 / 5
निलगिरी तेल असे म्हणतात की या तेलाचा प्रभाव थंडावा देणारा असतो आणि त्यामुळे उष्णतेमुळे होणारा त्रास शांत करण्यासाठी ते प्रभावी मानले जाते. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म औषधाचे काम करतात.

निलगिरी तेल असे म्हणतात की या तेलाचा प्रभाव थंडावा देणारा असतो आणि त्यामुळे उष्णतेमुळे होणारा त्रास शांत करण्यासाठी ते प्रभावी मानले जाते. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म औषधाचे काम करतात.

3 / 5
लवंगमध्ये असलेले औषधी गुणधर्म आतून घामोळ्यांना उष्णतेमुळे प्रभावित त्वचा दुरुस्त करण्याचे काम करतात. एक भांडे घ्या आणि त्यात लवंग तेल घालून कापूर गरम करा. हे तेल थंड झाल्यावर कापसाच्या साहाय्याने घामोळ्यांवर लावा.

लवंगमध्ये असलेले औषधी गुणधर्म आतून घामोळ्यांना उष्णतेमुळे प्रभावित त्वचा दुरुस्त करण्याचे काम करतात. एक भांडे घ्या आणि त्यात लवंग तेल घालून कापूर गरम करा. हे तेल थंड झाल्यावर कापसाच्या साहाय्याने घामोळ्यांवर लावा.

4 / 5
पोटातील उष्णता असो किंवा त्वचेची जळजळ असो, सर्वांना शांत करण्यासाठी पुदिना सर्वोत्तम मानला जातो. घामोळ्यावर तुम्ही पुदिन्यापासून बनवलेले तेल लावू शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

पोटातील उष्णता असो किंवा त्वचेची जळजळ असो, सर्वांना शांत करण्यासाठी पुदिना सर्वोत्तम मानला जातो. घामोळ्यावर तुम्ही पुदिन्यापासून बनवलेले तेल लावू शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.