AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel Special : भारतातील ‘या’ सांस्कृतिक ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या, जाणून घ्या काय खास आहे इथे!

लोकांना वेगवेगळ्या खास ठिकाणी फिरायला जायला आवडते. जर तुम्हाला समुद्र-वाळवंट, नदी-तलाव, पर्वत इत्यादींना भेट द्यायची असेल तर अशा खास पर्यटन स्थळांची माहीती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. कर्नाटकातील मैसूरही सर्वांना आकर्षित करते.

| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 12:00 PM
Share
लोकांना वेगवेगळ्या खास ठिकाणी फिरायला जायला आवडते. जर तुम्हाला समुद्र-वाळवंट, नदी-तलाव, पर्वत इत्यादींना भेट द्यायची असेल तर अशा खास पर्यटन स्थळांची माहीती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

लोकांना वेगवेगळ्या खास ठिकाणी फिरायला जायला आवडते. जर तुम्हाला समुद्र-वाळवंट, नदी-तलाव, पर्वत इत्यादींना भेट द्यायची असेल तर अशा खास पर्यटन स्थळांची माहीती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

1 / 5
कर्नाटकातील मैसूरही सर्वांना आकर्षित करते. येथे तुम्ही मैसूर पॅलेस, ललिता महल आणि चामुंडी हिलटॉप मंदिराला भेट दिली पाहिजे. जर तुम्ही इथे गेलात तर मैसूर पाकचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

कर्नाटकातील मैसूरही सर्वांना आकर्षित करते. येथे तुम्ही मैसूर पॅलेस, ललिता महल आणि चामुंडी हिलटॉप मंदिराला भेट दिली पाहिजे. जर तुम्ही इथे गेलात तर मैसूर पाकचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

2 / 5
बनारस, ज्याला भगवान शिवचे शहर म्हटले जाते, ते सर्वांना आकर्षित करते. गंगा घाटातील सुंदर सांस्कृतिक नजारे बघायचे असतील तर एकदा बनारसला नक्की भेट द्या.

बनारस, ज्याला भगवान शिवचे शहर म्हटले जाते, ते सर्वांना आकर्षित करते. गंगा घाटातील सुंदर सांस्कृतिक नजारे बघायचे असतील तर एकदा बनारसला नक्की भेट द्या.

3 / 5
कोलकाता शहर देखील पर्यटनासाठी अत्यंत चांगले आहे. इथेही सांस्कृतिक रूप पाहायला मिळते. सांस्कृतिक इतिहासामुळे या शहराला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते.

कोलकाता शहर देखील पर्यटनासाठी अत्यंत चांगले आहे. इथेही सांस्कृतिक रूप पाहायला मिळते. सांस्कृतिक इतिहासामुळे या शहराला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते.

4 / 5
अमृतसर शहराची स्थापना 1574 साली झाली. जिथे शीख संस्कृतीची झलक पाहायला मिळते. येथे सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर सर्वांना आकर्षित करते.

अमृतसर शहराची स्थापना 1574 साली झाली. जिथे शीख संस्कृतीची झलक पाहायला मिळते. येथे सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर सर्वांना आकर्षित करते.

5 / 5
Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.