AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : तारीख लिहूनच ठेवा! गावातल्या नद्या भरून जाणार? या दिवसापासून राज्यात धो धो पाऊस!

सध्या अर्धा जून महिना संपलेला आहे. तरीदेखील परेणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असताना राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचणार? मोसमी पाऊस कधी सक्रिय होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. असे असतानाच आता जुलै आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाबाबत चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे.

| Updated on: Jun 17, 2026 | 9:15 PM
Share
सध्या भारतावर एल निनोचा प्रभाव जाणवत आहे. हा प्रभाव कायम असताना आता मान्सून पुन्हा वेग धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढू शकतो. मान्सून सध्या टप्प्याटप्प्याने पुढे सरकरत आहे.

सध्या भारतावर एल निनोचा प्रभाव जाणवत आहे. हा प्रभाव कायम असताना आता मान्सून पुन्हा वेग धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढू शकतो. मान्सून सध्या टप्प्याटप्प्याने पुढे सरकरत आहे.

1 / 5
सध्या अर्धा जून महिना संपलेला आहे. तरीदेखील परेणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असताना राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचणार? मोसमी पाऊस कधी सक्रिय होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. असे असतानाच आता जुलै आणि सप्टेंबर  महिन्याच्या पावसाबाबत चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे.

सध्या अर्धा जून महिना संपलेला आहे. तरीदेखील परेणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असताना राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचणार? मोसमी पाऊस कधी सक्रिय होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. असे असतानाच आता जुलै आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाबाबत चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे.

2 / 5
समोर आलेल्या ताज्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या 25 जून रोजीपासून ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वाऱ्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

समोर आलेल्या ताज्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या 25 जून रोजीपासून ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वाऱ्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

3 / 5
त्यामुळे 25 जूननंतर उत्तर भारतात मान्सून सक्रिय होऊ शकतो. मान्सून 25 जूननंतर मुंबईसह कोकणाकडे सरकण्याची शक्यता आहे.  25 ते 1 जुलै या काळात मान्सूनसाठी मुंबई, कोणणात पोषक वातावरण निर्माण होईल.

त्यामुळे 25 जूननंतर उत्तर भारतात मान्सून सक्रिय होऊ शकतो. मान्सून 25 जूननंतर मुंबईसह कोकणाकडे सरकण्याची शक्यता आहे. 25 ते 1 जुलै या काळात मान्सूनसाठी मुंबई, कोणणात पोषक वातावरण निर्माण होईल.

4 / 5
त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि  विदर्भात मान्सून दाखल होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची सध्याच घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच शेतात बियाणं पेरावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सून दाखल होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची सध्याच घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच शेतात बियाणं पेरावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

5 / 5
Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा