AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाब पाण्यासह मुलतानी माती चेहऱ्याला लावताय… व्हा सावध, चेहऱ्यावर होईल वाईट परिणाम

मुलतानी माती (Multani Mitti) ही भारतीय सौंदर्य प्रसाधनांमध्ये पिढ्यानुपिढ्या वापरली जाणारी एक नैसर्गिक देणगी आहे. आजही अनेक महिला मुलतानी माती चेहऱ्याला लावतात. पण या समस्या असलेल्या महिलांना माती चेहऱ्याला बिलकूल लावू नये...

| Updated on: Jan 03, 2026 | 3:36 PM
Share
अतिशय कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्या महिलांनी मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. मुलतानी माती त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे कोरडेपणा, ताण आणि सोलवटणे वाढू शकते.

अतिशय कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्या महिलांनी मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. मुलतानी माती त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे कोरडेपणा, ताण आणि सोलवटणे वाढू शकते.

1 / 5
संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) असलेल्या महिलांनी देखील मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. गुलाब पाणी सौम्य असले तरी मुलतानी मातीमुळे जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.

संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) असलेल्या महिलांनी देखील मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. गुलाब पाणी सौम्य असले तरी मुलतानी मातीमुळे जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.

2 / 5
एक्झिमा / सोरायसिस अशा त्वचारोगांमध्ये त्वचा आधीच नाजूक असते अशात मुलतानी मातीने त्रास वाढू शकतो. चेहऱ्यावर जखमा, कट्स किंवा इन्फेक्शन असेल तरी मुलतानी माती लावू नयेय. माती लावल्याने जखम बरी होण्याऐवजी संसर्ग वाढू शकतो.

एक्झिमा / सोरायसिस अशा त्वचारोगांमध्ये त्वचा आधीच नाजूक असते अशात मुलतानी मातीने त्रास वाढू शकतो. चेहऱ्यावर जखमा, कट्स किंवा इन्फेक्शन असेल तरी मुलतानी माती लावू नयेय. माती लावल्याने जखम बरी होण्याऐवजी संसर्ग वाढू शकतो.

3 / 5
चेहऱ्याला मुलताना माती लावण्याआधी काळजी घ्याया. आधी पॅच टेस्ट करा, म्हणजे कानामागे किंवा हातावर लावून बघा... मुलतानी मातीमध्ये दही, मध किंवा दूध मिसळून वापरा.

चेहऱ्याला मुलताना माती लावण्याआधी काळजी घ्याया. आधी पॅच टेस्ट करा, म्हणजे कानामागे किंवा हातावर लावून बघा... मुलतानी मातीमध्ये दही, मध किंवा दूध मिसळून वापरा.

4 / 5
गुलाबाच्या पाण्यात मुलतानी मी मिक्स करून आठवड्यातून फक्त एक वेळाच आणि ते देखील फक्त 10 - 12 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चांगला मॉइश्चरायझर लावा.

गुलाबाच्या पाण्यात मुलतानी मी मिक्स करून आठवड्यातून फक्त एक वेळाच आणि ते देखील फक्त 10 - 12 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चांगला मॉइश्चरायझर लावा.

5 / 5
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.