AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाब पाण्यासह मुलतानी माती चेहऱ्याला लावताय… व्हा सावध, चेहऱ्यावर होईल वाईट परिणाम

मुलतानी माती (Multani Mitti) ही भारतीय सौंदर्य प्रसाधनांमध्ये पिढ्यानुपिढ्या वापरली जाणारी एक नैसर्गिक देणगी आहे. आजही अनेक महिला मुलतानी माती चेहऱ्याला लावतात. पण या समस्या असलेल्या महिलांना माती चेहऱ्याला बिलकूल लावू नये...

| Updated on: Jan 03, 2026 | 3:36 PM
Share
अतिशय कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्या महिलांनी मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. मुलतानी माती त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे कोरडेपणा, ताण आणि सोलवटणे वाढू शकते.

अतिशय कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्या महिलांनी मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. मुलतानी माती त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे कोरडेपणा, ताण आणि सोलवटणे वाढू शकते.

1 / 5
संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) असलेल्या महिलांनी देखील मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. गुलाब पाणी सौम्य असले तरी मुलतानी मातीमुळे जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.

संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) असलेल्या महिलांनी देखील मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. गुलाब पाणी सौम्य असले तरी मुलतानी मातीमुळे जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.

2 / 5
एक्झिमा / सोरायसिस अशा त्वचारोगांमध्ये त्वचा आधीच नाजूक असते अशात मुलतानी मातीने त्रास वाढू शकतो. चेहऱ्यावर जखमा, कट्स किंवा इन्फेक्शन असेल तरी मुलतानी माती लावू नयेय. माती लावल्याने जखम बरी होण्याऐवजी संसर्ग वाढू शकतो.

एक्झिमा / सोरायसिस अशा त्वचारोगांमध्ये त्वचा आधीच नाजूक असते अशात मुलतानी मातीने त्रास वाढू शकतो. चेहऱ्यावर जखमा, कट्स किंवा इन्फेक्शन असेल तरी मुलतानी माती लावू नयेय. माती लावल्याने जखम बरी होण्याऐवजी संसर्ग वाढू शकतो.

3 / 5
चेहऱ्याला मुलताना माती लावण्याआधी काळजी घ्याया. आधी पॅच टेस्ट करा, म्हणजे कानामागे किंवा हातावर लावून बघा... मुलतानी मातीमध्ये दही, मध किंवा दूध मिसळून वापरा.

चेहऱ्याला मुलताना माती लावण्याआधी काळजी घ्याया. आधी पॅच टेस्ट करा, म्हणजे कानामागे किंवा हातावर लावून बघा... मुलतानी मातीमध्ये दही, मध किंवा दूध मिसळून वापरा.

4 / 5
गुलाबाच्या पाण्यात मुलतानी मी मिक्स करून आठवड्यातून फक्त एक वेळाच आणि ते देखील फक्त 10 - 12 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चांगला मॉइश्चरायझर लावा.

गुलाबाच्या पाण्यात मुलतानी मी मिक्स करून आठवड्यातून फक्त एक वेळाच आणि ते देखील फक्त 10 - 12 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चांगला मॉइश्चरायझर लावा.

5 / 5
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.