AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाब पाण्यासह मुलतानी माती चेहऱ्याला लावताय… व्हा सावध, चेहऱ्यावर होईल वाईट परिणाम

मुलतानी माती (Multani Mitti) ही भारतीय सौंदर्य प्रसाधनांमध्ये पिढ्यानुपिढ्या वापरली जाणारी एक नैसर्गिक देणगी आहे. आजही अनेक महिला मुलतानी माती चेहऱ्याला लावतात. पण या समस्या असलेल्या महिलांना माती चेहऱ्याला बिलकूल लावू नये...

| Updated on: Jan 03, 2026 | 3:36 PM
Share
अतिशय कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्या महिलांनी मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. मुलतानी माती त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे कोरडेपणा, ताण आणि सोलवटणे वाढू शकते.

अतिशय कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्या महिलांनी मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. मुलतानी माती त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, त्यामुळे कोरडेपणा, ताण आणि सोलवटणे वाढू शकते.

1 / 5
संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) असलेल्या महिलांनी देखील मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. गुलाब पाणी सौम्य असले तरी मुलतानी मातीमुळे जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.

संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) असलेल्या महिलांनी देखील मुलतानी माती चेहऱ्याला लावून नये. गुलाब पाणी सौम्य असले तरी मुलतानी मातीमुळे जळजळ, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते.

2 / 5
एक्झिमा / सोरायसिस अशा त्वचारोगांमध्ये त्वचा आधीच नाजूक असते अशात मुलतानी मातीने त्रास वाढू शकतो. चेहऱ्यावर जखमा, कट्स किंवा इन्फेक्शन असेल तरी मुलतानी माती लावू नयेय. माती लावल्याने जखम बरी होण्याऐवजी संसर्ग वाढू शकतो.

एक्झिमा / सोरायसिस अशा त्वचारोगांमध्ये त्वचा आधीच नाजूक असते अशात मुलतानी मातीने त्रास वाढू शकतो. चेहऱ्यावर जखमा, कट्स किंवा इन्फेक्शन असेल तरी मुलतानी माती लावू नयेय. माती लावल्याने जखम बरी होण्याऐवजी संसर्ग वाढू शकतो.

3 / 5
चेहऱ्याला मुलताना माती लावण्याआधी काळजी घ्याया. आधी पॅच टेस्ट करा, म्हणजे कानामागे किंवा हातावर लावून बघा... मुलतानी मातीमध्ये दही, मध किंवा दूध मिसळून वापरा.

चेहऱ्याला मुलताना माती लावण्याआधी काळजी घ्याया. आधी पॅच टेस्ट करा, म्हणजे कानामागे किंवा हातावर लावून बघा... मुलतानी मातीमध्ये दही, मध किंवा दूध मिसळून वापरा.

4 / 5
गुलाबाच्या पाण्यात मुलतानी मी मिक्स करून आठवड्यातून फक्त एक वेळाच आणि ते देखील फक्त 10 - 12 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चांगला मॉइश्चरायझर लावा.

गुलाबाच्या पाण्यात मुलतानी मी मिक्स करून आठवड्यातून फक्त एक वेळाच आणि ते देखील फक्त 10 - 12 मिनिटं चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चांगला मॉइश्चरायझर लावा.

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.