AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 5 ठिकाणी जेवण करणे अशुभ, असं करताय तर आजच व्हा सावध, कारण…

योग्य आहार घेतल्याने आरोग्य उत्तम राहतं. फक्त योग्य आहारच नाही तर, जेवण करण्यासाठी योग्य जागेची देखील निवड केली पाहिजे. वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्ही 'या' ठिकाणी जेवण करत असाल तर ते अशुभ ठरू शकतं... जर तुम्ही देखील हिच चूक करत असाल तर, आजच सावध व्हा...

| Updated on: Jun 24, 2026 | 3:10 PM
Share
आजच्या जीवनशैलीमुळे आपण कुठेही काहीही खाऊ लागलो आहोत. हे सोपं वाटतं आणि वारंवार जेवण्यासाठी एकाच जागी बसण्याची गरज नसते. व्यवहारात हे योग्य वाटत असलं तरी वास्तुशास्त्रानुसार ही पद्धत चुकीची आहे.

आजच्या जीवनशैलीमुळे आपण कुठेही काहीही खाऊ लागलो आहोत. हे सोपं वाटतं आणि वारंवार जेवण्यासाठी एकाच जागी बसण्याची गरज नसते. व्यवहारात हे योग्य वाटत असलं तरी वास्तुशास्त्रानुसार ही पद्धत चुकीची आहे.

1 / 5
अनेकदा असे दिसून येते की लोक पलंगावर बसून जेवतात. जे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. यामुळे तुमच्या आरोग्याला आणि आर्थिक स्थितीला हानी पोहोचू शकते. शिवाय, पलंगावर बसून जेवल्याने नेहमीच मानसिक ताण येऊ शकतो. जर तुम्ही जेवायला बसणार असाल, तर ती जागा अस्वच्छ नाही याची खात्री करा. घाणीमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून नेहमी स्वच्छ ठिकाणीच बसून जेवा.

अनेकदा असे दिसून येते की लोक पलंगावर बसून जेवतात. जे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. यामुळे तुमच्या आरोग्याला आणि आर्थिक स्थितीला हानी पोहोचू शकते. शिवाय, पलंगावर बसून जेवल्याने नेहमीच मानसिक ताण येऊ शकतो. जर तुम्ही जेवायला बसणार असाल, तर ती जागा अस्वच्छ नाही याची खात्री करा. घाणीमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून नेहमी स्वच्छ ठिकाणीच बसून जेवा.

2 / 5
जर स्वयंपाकघराजवळ पूजाघर असेल, तर जेवताना तिथे बसणं टाळावं. कारण पूजाघर हे एक पवित्र स्थान आहे. तिथे जेवल्याने ते स्थान अपवित्र होऊ शकते. मान्यतेनुसार, यामुळे देवदेवता अप्रसन्न होतात आणि घरातील सुख, शांती व समृद्धी देखील कमी होऊ शकते. अनेकदा लोक स्वयंपाकघरातच जेवायला सुरुवात करतात. वास्तूनुसार, चुलीजवळ कधीही जेवू नये. त्यामुळे मनाची शांती भंग होऊ शकतं.

जर स्वयंपाकघराजवळ पूजाघर असेल, तर जेवताना तिथे बसणं टाळावं. कारण पूजाघर हे एक पवित्र स्थान आहे. तिथे जेवल्याने ते स्थान अपवित्र होऊ शकते. मान्यतेनुसार, यामुळे देवदेवता अप्रसन्न होतात आणि घरातील सुख, शांती व समृद्धी देखील कमी होऊ शकते. अनेकदा लोक स्वयंपाकघरातच जेवायला सुरुवात करतात. वास्तूनुसार, चुलीजवळ कधीही जेवू नये. त्यामुळे मनाची शांती भंग होऊ शकतं.

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार, दाराजवळ किंवा दाराच्या उंबरठ्यावर कधीही जेवण करू नये. यामुळे घरात दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा येते. तसेच यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. म्हणून, दाराजवळ जेवण करणे टाळावे.

वास्तुशास्त्रानुसार, दाराजवळ किंवा दाराच्या उंबरठ्यावर कधीही जेवण करू नये. यामुळे घरात दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा येते. तसेच यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. म्हणून, दाराजवळ जेवण करणे टाळावे.

4 / 5
 (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही...)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही...)

5 / 5
Follow Us
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले...
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी...
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या... पहा व्हिडीओ
6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक!
Jalna Thackeray Sena Protest | 6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक! थेट भीक मागत...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठा निर्णय; 8-10 दिवसांतच... नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं...
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...