AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी; नाहीतर गाठावे लागेल हॉस्पिटल

काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. जाणून घ्या कोणते पदार्थ खाल्ल्यावर पाणी पिणे टाळले पाहिजे.

| Updated on: May 18, 2026 | 1:51 PM
Share
आपल्या बदलत्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आपण अनेकदा अशा चुका करतो, ज्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. अनेकदा तिखट, गोड किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची आपल्याला सवय असते.

आपल्या बदलत्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आपण अनेकदा अशा चुका करतो, ज्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. अनेकदा तिखट, गोड किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची आपल्याला सवय असते.

1 / 8
मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही ठराविक अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच इतर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही ठराविक अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच इतर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

2 / 8
उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये ही फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. कलिंगड, खरबूज या फळांमध्ये आधीच ९० ते ९२ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील अ‍ॅसिड पातळ होते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. परिणामी, पोट फुगणे, गॅस किंवा डायरिया (जुलाब) सारख्या समस्या उद्भवू शकतात.

उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये ही फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. कलिंगड, खरबूज या फळांमध्ये आधीच ९० ते ९२ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील अ‍ॅसिड पातळ होते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. परिणामी, पोट फुगणे, गॅस किंवा डायरिया (जुलाब) सारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 8
अनेकांना गरम चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र, असे केल्याने दातांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. गरम आणि थंड एकत्र आल्याने दातांचे कव्हर (Enamel) कमकुवत होते. तसेच, यामुळे अचानक शरीराचे तापमान बदलून घसा खराब होऊ शकतो. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

अनेकांना गरम चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र, असे केल्याने दातांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. गरम आणि थंड एकत्र आल्याने दातांचे कव्हर (Enamel) कमकुवत होते. तसेच, यामुळे अचानक शरीराचे तापमान बदलून घसा खराब होऊ शकतो. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

4 / 8
शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे म्हणजे खोकल्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक तेलाचे प्रमाण जास्त असते. ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास घशात तेलकट थर जमा होतो. ज्यामुळे घशात खवखव, जळजळ आणि तीव्र खोकला सुरू होऊ शकतो.

शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे म्हणजे खोकल्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक तेलाचे प्रमाण जास्त असते. ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास घशात तेलकट थर जमा होतो. ज्यामुळे घशात खवखव, जळजळ आणि तीव्र खोकला सुरू होऊ शकतो.

5 / 8
केळीमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आणि फायबर असते. केळी खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास हे स्टार्च पचायला जड जाते. यामुळे अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

केळीमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आणि फायबर असते. केळी खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास हे स्टार्च पचायला जड जाते. यामुळे अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

6 / 8
दूध हा स्वतःच एक संपूर्ण आहार मानला जातो. दूध प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास दुधातील प्रथिने (Proteins) आणि पोषक घटकांचे पचन नीट होत नाही. यामुळे पचनक्रिया बिघडून पोटात गॅस किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

दूध हा स्वतःच एक संपूर्ण आहार मानला जातो. दूध प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास दुधातील प्रथिने (Proteins) आणि पोषक घटकांचे पचन नीट होत नाही. यामुळे पचनक्रिया बिघडून पोटात गॅस किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

7 / 8
शरीराची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि अन्नातील पोषक घटक पूर्णपणे शोषले जाण्यासाठी, कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.

शरीराची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि अन्नातील पोषक घटक पूर्णपणे शोषले जाण्यासाठी, कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.

8 / 8
Follow Us
सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Congress Andolan | सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!; पडळकरांचा विरोधकांवर घणाघात
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांची भेट
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांच्या भेटीबाबत दत्तात्रय भरणे स्पष्टच म्हणाले...
कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा
Siya-ketan Case Update | कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा रिकव्हर झालाच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज...
अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले
Ambadas Danve | अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले; सरकारच्या प्रकल्पांवर दानवेंचा सणसणीत वार
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद पवार गट सत्तेत जाणार की...
शरद पवार गट NDAमध्ये जाणार?; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर!
मोठी बातमी! शरद पवार गट NDAमध्ये जाणार? चर्चांना उधाण; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर! म्हणाले...
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ
Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?